Thursday, April 30, 2020

कर्तव्याचे पालन करता पोलिस निरीक्षाकाचे रसत्याच्या कडेला फुटपाठवर बसून रोजा इफ्तार.



कर्तव्याचे पालन करता पोलिस निरीक्षाकाचे रसत्याच्या कडेला फुटपाठवर बसून रोजा इफ्तार.

पुणे : करोना ने देशात हल्ला केल्यानंतर त्याला पळवून लावण्यासाठी दिवस रात्र सरकारी अधिकारी कर्मचारी महेनत घेत आहे .नागरिकांना घरात बसून करोना विरोधात लढायचे असून तसा काही ठिकाणी नागरिक सहकार्य करत नसल्याने पोलिसांना नाईलाजाने त्यांना शिक्षा करावी लागत आहे.
नागरिकांनी जरा या अधिकारी कर्मचारीबद्दल हि विचार करायला हवा आहे कि हे लोक आपले जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी रस्त्यावर आहे .
करोना संक्रमितांचा आकडा कमी करण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी हि दिवसरात्र प्रयत्न करत आहेत.
कर्तव्य पहिले नंतर धर्म असाच एक आदर्श घालणारा अनुभव पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षककडून पहायला मिळाला.काल वानवडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सय्यद नगर ते श्रीराम चौक येथे पोलिस मार्च काढण्यात आला होता मार्च संपेपर्यंत रोजा इफ्ताराचा वेळ झाला होता .पोलीस ठाण्यापर्यंत जाण्या एवढं वेळ नसल्याने हडपसर सय्यदनगर रेल्वे गेटजवळच फुटपाथवर बसून वानवडीचे पोलिस निरीक्षक ( गुन्हे) सलीम चाऊस यांनी रोजा इफ्तार केला
फुटपाथवर रोजा इफ्तार करून कर्तव्यदक्षपणा दाखवला . कर्तव्याला प्राधान्य दिल्याने त्यांचे सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात नवीन कोविड - 19 वर नियंत्रण



अहमदनगर जिल्ह्यात नवीन कोविड - 19  वर नियंत्रण,

आलमगीर येथील दोन रुग्ण घरी सोडनार, तीन दिवसात एक ही नवीन रुग्ण जिल्ह्यात नाही


अहमदनगर जिल्ह्यात मागील तीन दिवसात एकही कोविड - 19 चा एकही रुग्ण आढळलेला नाही.ही नक्कीच l
दिलासादायक बाब आहे.राज्यात कोविड - 19 होणारी बाढ़ विशेषता पुणे ,मुंबई, औरंगाबाद, नागपुर येथील रुग्णाची वाढ ही चिन्ताजनक आहे.
बुधवारी आलेल्या रिपोर्ट पैकी १८ मधील ११ ,जनाचे रिपोर्ट निगेटिव आले आहे. तसेच पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालय वानवड़ी येथील उर्वरित ७ जनांचे रिपोर्ट ही नेगटिव आलेले आहेत.सर्वचे सर्व १८ रिपोर्ट हे नेगेटिव आलेले आहेत.
दरम्यान आलमगीर येथील दोन्ही रुग्णाचे रिपोर्ट ही नेगेटिव आल्याने दोघाना घरी सोडण्यात येणार आहे.अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रनेणे दिली आहे

*आत्मशुद्धीस आवश्यक - रोजा*




                            रमजानुल मुबारक - ६

                 *आत्मशुद्धीस आवश्यक - रोजा*
रमजान महिन्यातील प्रार्थनेचा मुख्य भाग म्हणजे रोजा किंवा उपवास . सूर्योदयापूर्वी पहाटेपासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत संपूर्ण दिवसात काहीही न खाता-पिता आत्म संयमाने रोजा पूर्ण केला जातो.
रोजा पाळणे म्हणजे केवळ भुकेले किंवा उपाशी राहणे नव्हे .आपले मन, मस्तिष्क, शरीर आणि संपूर्ण देहावर रोजामुळे नियंत्रण ठेवले जाते . बरेच लोक रोजा याचा अर्थ उपाशी राहणे एवढाच घेतात . परंतु अल्लाहतआला  ला रोजा मध्ये फक्त उपवास करणे अभिप्रेत नाही, तर आपल्या शरीराच्या संपूर्ण हालचालींवर स्वयंपद्धतीने नियंत्रण ठेवणे अभिप्रेत आहे. ज्यावेळी एखादी व्यक्ती रोजा धरण्याचा निश्चय करते आणि त्यासाठी सहेरी करते. त्यानंतर सायंकाळी सूर्यास्त होईपर्यंत मगरीबची अजाण होण्यापूर्वी दिवसभरात कितीही तहान लागली, भूक लागली तरी सुद्धा, खूप इच्छा असूनही पाणी पिण्याची किंवा काही खाण्याचे धारिष्ट्य ती व्यक्ती दाखवीत नाही. एकट्याने अंधारात किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन सुद्धा तो खाऊ पिऊ शकतो. परंतु त्याचा आत्मा आणि मनात असलेली अल्लाहची श्रद्धा किंवा अल्लाहाची भीती त्याला हे कृत्य करू देत नाही. त्याच्या मनामध्ये एक विचार रुजलेला असतो कि मी आज रोजा धरला आहे आणि मला तो आता सूर्यास्तापर्यंत पुर्ण करायचा आहे. तो केल्यानंतर मला अल्लाहकडून विशेष इनाम आखिरतमध्ये प्राप्त होणार आहे. याविचारामागे स्वयंशिस्त आहे. जी त्याने अंगी बाणलेली आहे . ही शिस्तच त्याला परमात्मा आणि आत्मा यांच्यातील दुवा साधण्यास मदत करते.

एखादा गुन्हेगार जेव्हा गुन्हा करतो तेव्हा त्याला या गुन्ह्याबद्दल होणाऱ्या शिक्षेची जाणीव किंवा माहिती असते. तरीपण तो असे गुन्हे करतो. काही सराईत प्रकारचे गुन्हेगार वारंवार ते गुन्हे करतात. त्यांच्या मनातून शिक्षेची भीती नाहीशी झालेली असते. कारण त्यांना माहित आहे येथील सर्व व्यवस्था ही मॅनेज होऊ शकते.परंतु ईश्वराची निर्माण केलेली व्यवस्था ही हाताळता येत नाही. तो नाराज झाला म्हणून लगेच शिक्षा देत नाही. तो आपल्या भक्तांवर आईच्या मायेपेक्षा जास्त प्रेम करतो. भक्तांनी चुका किंवा गुन्हे करू नये असे त्याला वाटते. केलेल्या चुकांबद्दल माफी मागण्याची संधी सुद्धा तो उपलब्ध करून देत असतो. रोजा सुद्धा अशीच एक संधी आहे. या संधीचा उपयोग करून आपण आपली आत्मशुद्धी करीत असतो .प्रार्थना किंवा इबादत केल्याने मनावरचे दडपण कमी होते . त्यासाठीच ईश्वराची आराधना अर्थात इबादत केली जाते . रोजा सुद्धा त्याची आराधना  करण्याचे एक साधन आहे . ते केल्याने मनाला, आत्म्याला एक प्रकारची शांती ( सुकून) प्राप्त होत असते . मानवी स्वभाव दोषाला नियंत्रित करण्याचे काम सुद्धा रोजा करीत असतो .दिवसभर वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या पंचायती करून बिनकामाचे लोक समाजामध्ये एक प्रकारचे अराजक निर्माण करतात . रोजा अशा अराजक निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना पायबंद घालण्याचे काम करतो .इतरांना कामाला लावून मजा पाहणाऱ्या वृत्तीला लगाम लावतो .प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहून जीवन व्यतीत करावे याचे प्रशिक्षण रोजातून मिळते .रोजा म्हणजे मानवी कल्याणासाठी आवश्यक मूल्ये आपल्यामध्ये रुजविण्याचे बहुमोल असे माध्यम आहे .(क्रमशः)
*सलीमखान पठाण*
*9226408082*



Wednesday, April 29, 2020

"ह्या पत्राच्या घरातून दुसऱ्या घरात डोकावले कि सर्वाची एकच अवस्था!उदया काय करावे या लोकांसाठी ?"






"ह्या पत्राच्या घरातून दुसऱ्या घरात डोकावले कि सर्वाची एकच अवस्था!उदया काय करावे या लोकांसाठी ?"

        एखादी व्यक्ती जीवाची बाजी लावून नदी पार करित असते. पण त्या व्यक्तीला नदीच्या पाण्याचा पूर्णपणे अंदाज येत नाही. जसे जसे तो नदीच्या मध्यभागी जातो, तसे पाणी वाढत जाते, व ते पाणी त्याला खाली ओढन्याचा प्रयत्न करते... पण तरी ही तो किनाऱ्यावर जाण्यासाठी पाण्यात हातपाय मारतच असतो धडपड करतच असतो.... त्याच प्रमाणे आमच्या बालभवन स्थित झोपड़पट्टीतील लोकांची ही दुरावस्था झालेली आहे. या 'करोना माहमारीने' अशी
अवस्था केली कि बस, रामवाड़ी झोपड़पट्टी मध्ये अंदाजीत बारा ते चौदा हजार सर्व जाती धर्माचे लोक दीड ते दोन एकर जागेवर राहतात. त्यामधील 300 कुटुंबा सोबत आपले बालभवन काम करते. जस जसे आपण स्नेहालय सह्योग किट वाटत आहोत. ते पुरेसे लोकांपर्यंत पुरत नसतात. कारण ते अतिगरजू लोकांची यादी करून, मोजके किट मोजक्या लोकांनाच देण्यात येते.... पण सर्व वस्तीवरच अवकळा पसरली आहे. तसेच परिसरातील सर्वच लोकांची परिस्थिती आता एक महिन्यानंतर बघवत नाही .जर ह्या पत्राच्या घरातून दुसऱ्या घरात डोकावले कि सर्वाची एकच अवस्था... मुले भुकेसाठी रडतात, आई व्याकूळतेने समजवते, कि जरा वेळेने देते तुला खाण्यास... तर घरातील पुरुष मंडळी खाली गुडघ्यात मुंडके घालून हताशपणे बसलेले. काय म्हणतील बायकोला व काय म्हणतील मुलांना कोठून आणतील चारा त्या चिमण्या पाखराला. तर दुसरे चित्र म्हतारे आई-वडील, केविल वाणी सुनाकडे व मुलाकडे बघताना दिसतात. त्याच्याच लेकरांना त्यांना जेवु घालायला घरात काही नाही, तर या म्हातारांचे काय? ते भुकेने शरीराचे वेटोळे करून गप्प, झोपेचे सोंग घेऊन मेल्याप्रमाणे पडलेले, व सुनांचा, मुलांचा व नातवंडाचा झालेल्या कोंडमारा व ते आपल्या डोळ्यात बघतात त्यांचे ते मुटकुळे केलेले शरीर त्यांचे पानवलेले डोळे काही तरी सांगतात पण शब्द फुटत नाही.... गप्प बसून येणाऱ्या जाणाऱ्याची हालचाल बघतात....कोणी अन्नदाता येईल का आज??... यांच्या मदतीला परिसरात आपण गेलो कि, ते आपल्या हाताकडे बघतात, व निराश नजरेने म्हणतात, बायानों तुम्ही तरी कुणा कुणाला पुरताल...कोणा कोणाचे पोट भराल... कोणा कोणाला देशाल... जेवढे भेटते तेच खरे आमचे समाधान... नाही भेटले तर आमचच फुटक नशीब... त्यांना आमची पण दयनिय अवस्था समजते,  हे लोक पण कुठुन व किती मदत गोळा करुण आनतील आणि किती पोट भरतील .... एवढा कसा समजुतदार पणा आला यांच्यात... "यांच्या पोटातील भुकेने कि या आजाराने दिला"..... नेहमी प्रत्येक जीवनावश्यक वस्तुंसाठी भांडत राहणारी वस्ती, कशी शांत झाली... जसे त्याच वस्तीवर अचानकपणे दुखाचे मोठे सावट पसरले...आम्ही सर्व कार्यकर्ते फक्त दिलासा देत," धिर धरा ताई, जातील हे दिवस, विश्वाची परिक्षा विश्वभर घेत आहे आपली". पुन्हा आपण सर्व यातून लवकरच बाहेर पडु. डोळ्यात पाणी आणु नका, फक्त बाहेर पडु नका. त्यांची परिस्थिती पाहून मन कसे गहिवरून येते. तुम्ही जर सेवावस्तीतुन जर एक चक्कर मारली, तर तुमची रात्रीची झोप उडेल.... तुम्ही फक्त त्याच विचारात रहाल, काय करु मी यांच्यासाठी?? कसे करु?? व हे भीषण वास्तव चित्र आम्हाला तर दररोज उघड़या डोळ्यांनी बघताना खुप वाईट वाटते... आम्ही सेवावस्तीतुन निघतो तेव्हा अंतकरण खुप जड झालेले असते. त्या जड मनाने रात्रभर अंथरूणवर पडून पंख्याकडे टक लावून बघायचे...व विचार करायचे, उदया काय करावे या लोकांसाठी.... रोज सकाळी उठून मोबाईलकडे लक्ष द्यायचे.... या आशेने, कुणाचा फोन येतो का??  तुमच्या लोकांसाठी काही मदत देतो म्हणून.... कोठून तरी सह्योग किट येतात का? परत या उमेदीने कामावर जातो.... व जे दान  करणारे दाते आहेत त्यांच्या घरांकडे रोज डोळे लावून आम्ही बसतो.... या आशेने..
        "दार उघड बाई... आता दार उघड"...

रजिया दफेदार
समन्वयक
शितिज बालभवन, रामवाड़ी

        

भारत देश सर्व जाती धर्मांचा आहे - अँड. सतिश पालवे


                          एडवोकेट सतीश पालवे
 
             #प्रगतीपथावरील_युवा #लेख_क्रमांक_०७

 भारत देश सर्व जाती धर्मांचा आहे - अँड. सतिश पालवे

        #चळवळीतला_कार्यकर्ता_ते_पक्षाचा_संस्थापक...

"हा भारत देश जितका हिंदूंचा आहे तितकाच मुस्लिमांचा सुध्दा आहे, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंगांनी, अश्फाक उल्लाह खान यांनी बलिदान दिलंय. " हे उद्गार आहेत अँड. सतिश (दादा)  पालवेंचे.  २०१८साली आपण बन्नोमाँ दर्ग्यात आयोजित केलेल्या महापुरुषांच्या संयुक्तिक जयंतीच्या कार्यक्रमात अँड. सतिश पालवे प्रमुख पाहुणे म्हणुन कार्यक्रमाला लाभले होते.दादांची वक्तृत्व शैली, संघटन कौशल्य अफाट आहे.
देवराई ता. पाथर्डी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या अँड. सतिश पालवे यांचा सामाजिक, राजकिय प्रवास या लेखाच्या माध्यमातुन आपण जाणुन घेणार आहोत.सतिशदादा सध्या अहमदनगर न्यायालयात वकिली करतात. अडल्या-नडलेल्यांना आधार देण्याचं काम करतात त्याचबरोबर शेतक-यांच्या हक्कासाठी, बहुजनांच्या विकासासाठी हे ब्रिदवाक्य सार्थ ठरवत क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातुन समाजसेवेचे व्रत अखंडपणे चालु आहे.
#शेतकरीपुत्राचा_राजकारणात_प्रवेश_कसा?
      अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील सतिश पालवे,राजकारणाचा आणि त्यांच्या कुटुंबाचा दुरदुरपर्यंत संबंध नाही.शेतक-यांविषयी असणारी आस्था-तळमळ त्यांना स्वस्थ बसु देत नव्हती. शेतक-यांच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवण्याचे काम त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातुन केले.  १९९९ साली दादा महाविद्यालयीन जीवन जगत असताना माजी आमदार कै. राजाभाऊ राजळे यांनी राजकारणात सक्रीय प्रवेश केला. युवक काँग्रेसच्या माध्यमातुन त्यांनी तालुक्यात युवकांचे जाळे विस्तारण्यास सुरुवात केली. राजाभाऊंच्या पहिल्या दिवसापासुन ते २००७ पर्यंत सतिशदादा राजाभाऊंसोबत होते. राजाभाऊंनी पाथर्डी तालुक्यात दुध संघाचा चेअरमन दादांना केले. त्यावेळेस महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा चेअरमन होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.

#स्वाभिमानी_शेतकरी_संघटनेचे_जिल्हाध्यक्ष
        २००८ साली शेतकरी नेते मा. खासदार राजु शेट्टी साहेबांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्रभर झंझावात सुरु होता. संघटनेच्या माध्यमातुन उसाला भाव मिळावा, दुधाला भाव मिळावा अशा एक ना अनेक शेतक-यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रभर आंदोलने सुरु होती. आंदोलनांना यश मिळत होते, शेतक-यांच्या चेह-यावर हसु होते. संसदेत त्यांचं कुणीतरी प्रतिनिधित्व करतंय याचे समाधान होते. राजु शेट्टींचे आणि दादांची तळमळ फक्त शेतकरी हिताकरीता आहे. समविचारी शेट्टींच्या कार्याने प्रेरीत होऊन २००८ साली दादांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.
          स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पद भुषण असताना, शेतकरी हितासाठी वेळोवेळी आंदोलने उभारली. शेतक-यांना न्याय देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. याच काळात आठ -दहा गुन्हे अंगावर घेतले. मानसिक त्रासाला त्यांना सामोरे जावे लागले. त्यावेळचे स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांच्यासोबत मतभेद झाल्याने दादांनी शेतकरी संघटना २०१५ साली सोडली.

#अण्णा_हजारेंसोबत_रामलिला_मैदानावर_आंदोलनात_सहभाग
     २०११ साली देश ढवळुन काढलेल्या अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनात रामलिला मैदान दिल्ली येथे दादांचा सक्रीय सहभाग होता. त्या मोठ्या मंचावरुन भाषण करणारे दादा महाराष्ट्रातले एकमेव कार्यकर्ते होते. या आंदोलनामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कुमार विश्वास, प्रशांत भूषण यांच्यासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. आगामी काळात याचा फायदाही त्यांना झाला.

#क्रांतीकारी_शेतकरी_पक्षाची_स्थापना
        शेतक-यांच्या हक्कासाठी, बहुजनांच्या विकासासाठी हे ध्येय मनाशी बाळगुन दादांनी स्वाभिमानीतुन बाहेर पडल्यानंतर २०१६ साली क्रांतीकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली.  मी जेव्हा दादांना क्रांतीकारी हे नाव ठेवण्यामागचा उद्देश विचारला तेव्हा त्यांनी मला सांगितले कि, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीकारकांचे अद्वितीय आणि अविस्मरणीय योगदान आहे. परंतु दुर्दैवाने देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशवासियांना क्रांतीकारकांचा विसर पडलाय. क्रांतीकारकांच्या नावानेे कुठल्याही शासकिय योजना निघत नाहीत, त्यांची नावे महत्वाच्या वास्तुंना रस्त्यांना दिली जात नाहीत. "हर बरस लगेंगे शहिदों कि चिताओ पर मेले, वतन पर मिटनेवालों का यही बाकी निशान होगा" शहिदांना आस होती त्यांच्या बलिदानाची जाणीव देशवासीय ठेवतील. आज देशासाठी  हौतात्म्य पत्करलेल्या त्या जवानांच्या समाधीपुढे माझ्या पक्षाला त्यांचे नाव देऊन एक दिवा समाधीपुढे लावु शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे असे ते म्हणतात.

#शंकरराव_गडाख_पाटलांचा_क्रांतीकारी_पँटर्न
         २०१७ सालच्या जिल्हा परिषद -पंचायत समिती निवडणुका. आमदार शंकरराव गडाख पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडलेले होते. या निवडणुका अपक्ष लढायचं म्हटल्या तर सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळणे दुरापास्त होते. गडाख साहेबांनी दादांना फोन करुन क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे एबी फाँर्म मागवले. नेवासा तालुक्यातील सर्व उमेदवार क्रांतीकारीकडुन निवडणुकीच्या रिंगणात होते. सतिशदादा तिसगाव गटातुन तर साईनाथ घोरपडे करंजी गणातुन निवडणुकीला उभे होते. निवडणुका पार पडल्या निकाल लागला. नेवासा तालुक्यातल्या सात पैकी पाच गटात तर पंचायत समितीच्या चौदा पैकी बारा जागांवर क्रांतीकारीचा झेंडा फडकला. नेवासा पंचायत समितीवर आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे .
      सतिशदादा म्हणतात माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवुन शंकररावांनी जी संधी मला माझ्या पक्षाला दिली. जिल्ह्यात नव्हे तर राज्यात ओळख मिळवुन दिली याबद्दल मी गडाख साहेबांचे आभार मानु इच्छितो.
        पुढे २०१९ विधानसभेच्या निवडणुका मोठमोठाल्या पक्षांकडुन संधी असताना केवळ पक्षाच्या नियमाप्रमाणे चलावं लागतं, वरिष्ठ ठरवतील तीच पुर्व दिशा मानावी लागते. मग तो निर्णय चुकीचा आहे का हे सुध्दा विचारण्याची मुभा नाही ,अशे अनेक  मागील कटु-गोड अनुभव पाठीशी असणार्या शंकरराव गडाख पाटील यांनी ही विधानसभा निवडणुक आपले पाथर्डीचे भुमिपुत्र अँड. सतिश पालवे  यांनी स्थापन केलेल्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातुन लढवण्याचं ठरवलं. हे एकप्रकारे धाडस म्हणावे लागेल कारण स्वतःच्या हिमतीवर मतदान गोळा करायचंय, मोठ्या पक्षाकडुन लढले असते तर स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या असत्या, इथं स्टार कोण ? तर आपले प्रशांत भाऊ गडाख, उदयन गडाख, सुनिताताई गडाख, आदरणीय गडाख साहेब, परंतु मानलं पाहिजे या सर्वांना आतापर्यंत समाजासाठी दिलेलं योगदान, सहकारी संस्था, कारखाने, वेगवेगळ्या माध्यमातुन लोकांना दिलेला रोजगार, शिक्षण यामुळे अल्पावधीतच क्रांतीकारी शेतकरी पक्ष आणि त्याचं चिन्ह #बँट  घराघरात, मनामनात पोचले.... शंकररावांचा विक्रमी मतांनी विजय झाला. पुढे शिवसेनेला पाठींबा देऊन गडाख साहेब राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री झाले.

#मागे_वळुन_पाहताना....
       सतिशदादा म्हणतात क्रांतीकारकांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोचवण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासुन मी शाळा, महाविद्यालयामध्ये व्याख्याने देतो. माझ्या आयुष्यात मी अनेक कामे केली परंतु दुर्दैव असं कि मतदानाच्या वेळी पक्ष पाहिला जातो, घराणेशाही चालते, आगामी काळात तळागाळातल्या युवकांना संधी देऊन त्यांना प्रवाहात आणण्याचा विचार असल्याचे ते सांगतात.
     #दादा तुमच्या या कार्याला माझा क्रांतीकारी सलाम.....

एस मुन्ना,
बोधेगाव, शेवगाव.

"मुझे खुशी है के मेरा प्लाज्मा किसीके काम आ सका !"पहिला प्लाज्मा डोनर तबरेजखान

    सुल्तानपुरी क्वारणटाईनसेंटर के बाहर प्लाज्मा डोनेशन के             लिए लाईन में खड़े हुए तबलीग जमात के साथी

"मुझे खुशी है के मेरा प्लाज्मा किसीके काम आ       सका !"पहिला प्लाज्मा डोनर तबरेजखान


"करोना के रिसर्च या किसी ट्रायल मेंरा शरीर काम आ सके तो मैं देश के लिए तैयार हूँ." यह अल्फाज है, कोरोना महामारी के इलाज के रिसर्च के लिए भारत के पहिले प्लाज्मा डोनर ३६ साल उम्र तबरेज खानके है.जिनका कारोबार मोजे(सॉक्स)का है,जो दिल्लीके जहाँगीरपूरी में रहते है.तबरेजखान के प्लाज्मा डोनेशन(दान) के कारण एलएनजेपी अस्पताल के दो अत्यावस्थ मरीज की हालात सामान्य हो गयी है.उन्हें जनरल वार्ड में लाया गया है.
प्लाज्मा डोनेट के बाद तबरेजखान ने कहा,मुझे पता नही, मेरा प्लाज्मा किसे चढाया गया,उसका मजहब क्या है ?आपने भाई के लिए प्लाज्मा डोनेशन किया है. मुझे खुशी है मेरा प्लाज्मा किसीके काम आ सका.कोरोना महामारी पूरे देशको दर्द दे रही है.हम सब का एक ही मकसद होना चाहिए,इस बीमारीक़े खिलाफ जंग जीतो.
तबरेजखान को उनकी  बहन दुबईसे मिलने आने पर कोरोना पॉजिटिव पायी गयी.जिससे १८ मार्च को एलएनजेपी अस्पताल में पॉजिटिव पाया गया,३एप्रिल २०२० को पहिली रिपोर्ट में नेगेटिव पाया गया,५एप्रिल दूसरी रिपोर्ट भी नेगेटिव निकली,अस्पताल से घर भेजकर १९एप्रिल तक क्वारणताएँ किया गया. जब पहिले ट्रायल डोनर की दिल्ली के मुख्यमंत्री की अपील पर एलएनजेपी अस्पताल फोन कर अपना नाम पहिला प्लाज्मा डोनर कर दर्ज करवाया और प्लाज्मा दान तीन सायकल में करवाया.जिसकी वजहसे दो कोरोना मरीज वेंटिलेटर पर जा सकते थे. तबरेजखान की प्लाज्मा की वजह से सामान्य बन चुकी है.प्लाज्मा इंसान का होता है,तो इंसान को चढता है.जानवर का प्लाज़्मा इंसान को नही चढता. तबरेजखान ने मिसाल कायम की है.
देशमे कोरोना के इलाज केलिए प्लाज्मा डोनर की तलाश की चुनौती है.तबलीग जमात के लगभग २०० साथीने अपना प्लाज्मा सुल्तानपुरी क्वारणताएँ सेंटर में देने के किए आये थे.ज्यादातर दिल्ली के बाहर के थे. लॉक डाउन की वजहसे घर नही जा सकते थे. अथॉरटीने उन्हें कई शिफ्ट कराया है. और प्लाज्मा डोनेशन के लिए बुलाया जाएगा.।
अब सवाल ये भी तो है,जमात के कुछ मरीज नेगेटिव होने पर दिल्ली बाहर के लॉकडाउन की वजहसे उन्हें भेज ना सकी. अपने तौर पर रहनेका इंतजाम कर रही है.अचानक लॉकडाउन की वजह से मरकज के जिम्मेदार कैसे भेज पाते?
बिना सोंचे कोरोना फैलाने का जिम्मेदार तबलीग जमातके मुसलमानो को ठहराया गया.
खुशी इस बात की तबरेजखान के प्लाज्मा डोनेशन की वजह से दो करोना के मरीज की सेहत सुधर रही है.और अब तबकिग जमात के जो मूसलमान है, सैकड़ों प्लाज़्मा कोरोना को हद्दपार केलिए दिल्लीमें आज मौलाना साद साहब की आवाज पर लाइन लगाए खड़े है.अब मीडिया और मुसलमानो से नफरत की सियासत करनेवाले क्या अंधे बन बैठे है.
"अब के वक्त है,देश के साथ सभी भारतीयों को एक साथ मजबूती से कोरोना को देश से निकाल बाहर करवाने का!"

अफज़ल सय्यद,
एडिटर, न्यूज व्हलुज

Tuesday, April 28, 2020

अहमदनगर शहरातील मध्यावर्ती भागातील मस्जिदीचा आजान साठी समावेश करण्यात याव्यात



अहमदनगर शहरातील मध्यावर्ती भागातील मस्जिदीचा आजान साठी समावेश करण्यात याव्यात.
          अहमदनगर युवा फाउंडेशनची मागणी
अहमदनगर शहरातील अज़ान साठी ठरवलेले मस्जिद मध्ये पारशाहखूंट, पिंजारगल्ली, काळू बागवान गल्ली मोहल्ला व जुना कापड बाजार परिसरातील मस्जिद वगळन्यात आला आहे, त्या निमित्त या भागातील मस्जिदचा समावेश करून अज़ानची परवानगी देण्यात यावी.अशी मागणी अहमदनगर युवा फाउंडेशन च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली .
पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके साहेब सर्वात अगोदर आपले व प्रशासनाचे धन्यवाद की पवित्र रमजान महिन्याकरीता आपण अज़ान साठी परवानगी दिलेत, आपणास या दारे विनंती अर्ज करतो की साहेब आपण जे मस्जिद मध्ये अज़ान पुकारण्याकरीता मस्जिदची यादी तयार करून जाहिर केले आहे त्यात आपण पारशाहखुट, पिंजारगल्ली, काळू बागवान गल्ली मोहल्ला व जुना कापड बजार या पूर्ण भाग वगळन्यात आला आहे, या भागात मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. आपण जी यादि तैयार केले आहे त्यात या भागाचे एक ही मस्जिदचा समावेश नाही आहे, तरी मा. संदीप मिटके साहेब आपण नम्रची विनंती आहे कि आपण याची धकल घ्यावी व या भागातील मस्जिदांन पैकी कोणत्याही एक मस्जिदचा त्यात समावेश करावा व या परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा.फाऊंडेशन चे अध्यक्ष अल्तमश जरीवाला यांनी निवेदना द्वारे मागणी केली आहे.
                      ************
अहमदनगर शहरातील २३मशिदीना मगरिब आजान साठी परवानगी
अहमदनगर शहरातील 23 मशिदींना मगरिब ची अजान देण्याची परवानगी मिळाली. उपवास सोडताना त्याचा वेळ करण्यासाठी फक्त मगरिब ची अजान देण्यात येणार आहे. ही अजान फक्त वेळ समजण्यासाठी देण्यात येणार आहे तरी अजाना ऐकून कोणीही मशिदीमध्ये येऊ नये व नमाजपठण करू नये आपल्याच घरी नमाज पठण करावे असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनाने केले आहे


मशिदीचे नाव :-

१) बक्करकसा मशीद
२) पटवेकर मशिद
३) सुंनी कुरेशी मशिद
४) जलाली मशीद
५) सेतु कारंजे मशिद
६) बारामासी मशिद - हातमपुरा
७) मोहम्मदी मशिद
८) लालमिस्तरी मशिद
९) शमशेर बाजार मशिद -सर्जेपुरा
१०)vहुसेनी मशिद - कोटला
११) तांबोळी कब्रस्तान मशिद
१२) कविजंग नगर मशिद
१३) नुरानी मशिद - बोल्हेगाव
१४) नूरानी मशिद-  लाल टाकी १५) अपघाती चौक
१६) बडी मशिद-  मुकुंदनगर
१७) आयेशा मशिद - मुकुंदनगर
१८) छोटी मरियम मशिद- मुकुंदनगर
१९) बडी मरियम मशिद- मुकुंदनगर
२०) दर्गा दायरा मशिद - मुकुंदनगर
२१) मोमीन पुरा मशिद- मोमीन पुरा भिंगार
२२) अलमगीर मदरसा मशिद- अलमगीर
२३) करी मशिद

शेतकरी पुत्राचा जिद्दीतुन उभा रहिलेला संघर्षमयी थक्क करणारा प्रवास



        #प्रगतीपथावरील_युवा #लेख_क्रमांक_०६

           शेतकरी पुत्राचा जिद्दीतुन उभा रहिलेला                           संघर्षमयी थक्क करणारा प्रवास

          हाँटेलमधला_वेटर_ते_लोकसभेचा_उमेदवार  
          हे आहेत माझे मित्र साईनाथ घोरपडे (मु. पो. वैजु बाभुळगाव ,ता. पाथर्डी) गेल्या पंधरा वर्षापासुन नगरमध्ये खाणावळ चालवतात. नगरमधल्या सरकारी दवाखान्याजवळ त्यांचे कृष्णा भोजनालय आहे. आता त्यांच्या या भोजनालयाला सरकारमान्य #शिवभोजनालयाची मान्यता आहे. सरकारने ठरवुन दिलेल्या थाळ्या ते गरजुपर्यंत पोहोचवत आहेत परंतु त्याला वेळची, थाळ्यांची मर्यादा आहे. शिवथाळीची वेळ संपल्यानंतरही भटके, रुग्णांचे नातेवाईक, जेवण्याच्या शोधार्थ फिरणारांच्या सोयीसाठी साईनाथ भाऊंच्या माजी मेस सदस्यांनी केलेल्या सहकार्यातुन ते शिवथाळी सोडता रोज दीडशे लोकांना या लाँकडाऊनच्या कालावधीत जेऊ घालत आहेत. अहोरात्र त्यांचे हे काम सुरुच आहे, त्यांच्या दारात गेलेल्या माणसाला ते जेऊ घातल्याशिवाय येऊ देत नाहीत, पैसा असो वा नसो.....
      हाँटेलमधला वेटर ते २०१९ लोकसभेचा उमेदवार इथपर्यंतचा प्रवास त्यांचा नक्कीच सोपा नाही. अनेक खाच-खळग्यांचा त्यांना सामना करावा लागला आहे मी त्यांच्याशी फोन करुन सविस्तर माहिती घेतली असता इतरांना प्रेरणा मिळेल असा त्यांचा प्रवास आहे, ते सांगतात २००२ साली १०वी नापास झालो तेव्हा गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि  काहीतरी करून दाखवल्याबिगर गावात परतायचे नाही असे मनाशी ठरवुन नगर गाठले त्या साली नागापुर येथे १० रुपये रोजंदारीने हाँटेलमध्ये कामाची सुरवात झाली नंतर दिल्लीगेटमध्ये अपुर्वां भोजनालयात ४ महीने काम केले नंतर कृष्णा भोजनालय दादा साहेब वांढेकर यांच्या मेस मध्ये  काम केले हा कालावधी १५ महीन्याचा होता
नंतर २००३ च्या शेवटी कृष्णा भोजनालय चालवायला घेतले ते आज पर्यंत तन मन धनाने चालवत अाहे यासोबतच तरुण पिढीला व समाजाला आदर्श घेता येईल त्यासाठी कुंटूंबाची जबाबदारी सांभाळुन रंजल्या-गांजलेल्यांसाठी सामाजिक काम करण्याची खुप आवड लागली १०वर्षापासुन जन्मदिवस साजरा करतो दर वर्षी सहा ते सात हजार रूपयाची काहीतरी _ अनाथ आश्रमात तेथे लहान मुलांना कधी टॉवेल कधी पैड कधी ब्लँकेट तर कधी कंपास  जी गरज असेल तेथील त्या प्रमाणे वाटप करत असतो तसे गावामधील खुप धोकादायक ९ परस आडावर खुप भक्कम असा मोठा सेफ्टी  डोर बसवला.
साईनाथ घोरपडे

    दरवर्षी दिंडी मधे गावतील सर्व लोकांना सर्व दिंडीमधे लागणारे मेडीसीन वाटप केले जाते तसे पाच दिवस पुर्ण स्वयंपाक बनवण्याची जबाबदारी तसे अल्प आहार आमच्या शिवशक्ती मंडळाच्या वतीने केला जातो
तसेच मंडळाच्या माध्यामातुन २०१९ ला दुष्काळ पडला त्यावेळेस स्वखर्चाने व लोकहभागातुन भोस येथे छंत्रपती संभाजी महाराज शेतकरी चारा छावणी सुरू करून शेतकऱ्याचे पशुधन जगवण्याचे मोठे कार्य केले तसेच भोजनलयाच्या माध्यमातुन सर्वांना सहकार्य चालु आहे संध्या २६ जानेवारी पासुन शिव भोजन मंजुरी मिळाली आहे सध्या  सकाळी शिव भोजनाच्या माध्यामातुन ५०० लोकांची भुक भागविली जाते व संध्याकाळी संध्या लॉक डाऊन काळा माझ्या मदतीवर व लोकांच्या सहकार्य वर रोज ५० लोकांना सिव्हील येथे जेवन देत आहे आणी २४ तारखेपासुन ते ३ मे पर्यत संध्याकाळी रोज १४० लोकांसाठी आपल्या नगरमधील बीसीएस एमसीएस नगरी ग्रप यांच्या व कृष्णा भोजनालय यांच्या वतीने रोज संध्याकाळी सिव्हील येथील बाहेर गावातील आलेल्या लोकांची जेवणाची व्यवस्था केली आहे.
         राजकारणात देखील पारदर्शिता यावी व शेतकरी मुलगा देखील पैशाविना निवडणुक लाचार न होता लढु शकतो हे दाखवुन दिले. ! २०१९ लोकसभेची निवडणुक धनशक्ती विरोधात सर्वसामान्य शेतकरीपुत्र अशी अपक्ष  लढलो.२०१७ साली पंचायत समिती निवडणुक क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडुन करंजी गटातुन लढलो. निष्कलंक पणे या निवडणुक लढवुन दहशत, दरारा, या गोष्टींचा बिमोड केला. येणा-या काळात नव्या जोमाने समाजकार्यात स्वतःला झोकुन देण्याचा मानसआहे त्यासाठी नगर पासुन २० किमी अंतरावर मराठवाडी गावामध्ये तीन एक्कर जागा घेतली आहे लवकरच तेथील काही क्षेत्रावर शेतकरी भवन, शेतकरी पुत्रांसाठी सदनिका, अभ्यासिकेचा निर्माण करण्यात येणार असल्याचेे ते म्हणाले.    
        साईनाथभाऊ समाजासाठी आपण देत असलेल्या योगदानाचे मुल्यमापन होऊ शकत नाही. स्वतःसाठी सारेच जगतात माणुसकीच्या नात्याने समाजासाठी जो झटतो, लढतो त्याला माझा सलाम आहे. आपल्या भविष्यातील नियोजनासाठी आपणांस शुभेच्छा🌷🌸🌹🌺

#एस_मुन्ना_७_०_५_७_०_५_५_५_८_५

* रोजा * रोजेका मक्सद क्या हय सो सम्जा तुजे ?


* रोजा * रोजेका मक्सद क्या हय सो          सम्जा तुजे ? 


बनियनचड्डी या उन्हाळी लिबासवरूनच गडबडीने मखनी ओढत बाईसाहेब झरझर पायऱ्या चढून गच्चीवर आल्या. आज गल्लीतली देशपांडे काकूंची गच्ची मुसलमान बालबच्चांनी अगदी हाउसफुल्ल झाली होती. नुसता कलकलाट उडालेला. आज चाँदरात होती. रमजानचा महिना सुरू झाल्याचा इशारा. आजुबाजूची एकूणएक चिल्लीपिल्ली एकत्र जमून एकमेकांच्या अंगाखांद्यावर हात देऊन एकदुस-याला ओढून डोकावत चाँद पाहण्याची शिकस्त करीत होती. पलिकडे बायकाही होत्याच आणि दूर सगळ्यांच्या मागे आरामखुर्चीत रेलून लक्ष ठेवत, मधूनच आडगेल मुलांना खर्जातल्या आवाजात दरडावून शांत करत असलेल्या देशपांडे काकूही. एखादीला चाँद दिसला की मग ती उत्साहात, 'वदेक वदेक व्हां, वू तारके उप्पर, डोंगरान्के बिचमें, झाडके पैलिवर' असं बोट उंचावून दुसऱ्यांना दाखवून, नीट निरखून पाहात दोन्ही हातांची बोटे चुंबून, डोळ्यांना लावत चेहऱ्यावर फिरवी. चेहऱ्यावर अतीव आनंद.
दुसऱ्या दिवशी पहिला रोजा. रात्रीच झोपताना दादीला दहादा सांगून झाले, 'दादी, मजे रोजेकू उठानेका हां, देक हां. यादशे.' दादीही मग लाडात येऊन, 'हो गे मेरी शानी बेटी, उठाती हां. सो आबी' म्हणाली. भल्या पहाटे आख्खं घर जागं झालेलं. लहान्यांच्या किलबिलाटाने मोठेही सगळे डोळे चोळत उठून बसलेले. त्यानंतर दादीबरोबर वुजू झाली. दस्तरख्वान अंथरले गेले. नाश्त्याच्या वस्तू, चहा नानकेट वगैरे सगळं बातर्तीब 'बिस्मिल्लाह व आला बरकतिल्लाह'ने सुरू करून सफाचटही झालं. मग दादीने थोडावेळ इकडेतिकडे केलं. तोपर्यंत एकमेकांशी मस्तीही झाली. मग पोटभर 'पानी'ही पिऊन झालं. आता रोजेकी निय्यत पढायची वेळ झाली. दादीने मारियाला अगोदरच समजावलं, 'तू निय्यत पढू नकोस आब्बीच. दुपेरकू पढाती तुजे मइ, हां ?' शहाण्या बाळाप्रमाणे दादीची आज्ञा तिने ऐकली. त्यानंतर दादीने पुढे आणि तिच्यामागे बाकी सगळ्यांनी, अशी निय्यत केली गेली आणि सगळे आपापल्या कामात, नमाजीत, आन्हिकांत, झोपण्यात वगैरे तितरबितर झाले.
दुपार झाली. सकाळपासून दुपारपर्यंत मारियाला हजार सुचना करून झाल्या. धूपमें खेलू नकोस, येकजागी बैटके खेल, प्यास लगिंगी. भागाभागी करू नकोस, लै वरडके बोलू नकोस, टिव्ही नै देकना, मोबाईल नै देकना, गंदी बात नै करना, गाल्या नै देना वगैरे वगैरे. दुपारपर्यंत ठीकठाक होतं. दुपारी एक झोप झाल्यानंतर मारियाचा चेहरा कमालीचा उतरला. ओठ सुकलेले. तहान लागलेली. दादीने विचारलं, 'की गे, प्यास लगी ना लै ?' मारिया क्षणभर चाचपडली. तरी धीर एकवटून म्हणाली, 'लगीया प्यास, पन मइ आज्जिबात कतो आज्जिबात नै पिनाली आब्बी पानी. शामतक नै कतो नैच पिनाली भलाक्या दादी.' आणि सुकलेल्या ओठांवरून तिने जीभ फिरवली. दादीला खूप कौतुक वाटले. तिने मायाळू हस-या चेहऱ्याने मारियाकडे बघत, तिच्या चेहऱ्यावरुन हात फिरवत कनवटीला कडाकडा बोटे मोडली. मग काहीसं मनात ठरवत दादी म्हणाली, 'चलो, फिर पढनेकी निय्यत आबी ?' मारिया जोरात म्हणाली, 'हां दादी.' निय्यत पढून झाल्यानंतर वुजू करून दादीसह जुहरची नमाज पढून झाली. मग दादीसारखीच हाती तसबीह घेऊन दादीच्या मार्गदर्शनात एकेक जिक्रही करून झाले. मग थोडावेळ बैठे खेळ. खेळात मारियाचं लक्ष लागत नव्हतं, तरीही मन गुंतवण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत राहिली. उन्हाचा कहर आणि अशात पाणी बॕन...एकूण संयमाची कठोर परिक्षाच की ! मोठी माणसंही हैरानपरेशान तिथे छोट्यांची काय पत्रास !
संध्याकाळी असरच्या नमाजनंतर तर मारिया फारच मलूल झाली. थकली. शांतशांत गप्पगार. अब्बूच्या लक्षात ही गोष्ट येताच त्याची तगमगतगमग झाली. त्याने तिला बाजुला घेऊन हळूच पानी अॉफर केले. म्हणाला, 'येले, गुच्चूप पी. पी जल्दी, कोन नै देकता तौतक. आपला दोनोंका सिक्रेट, हां ? ले, ले जल्दी. पी तो.' मारिया विचारात पडली. मग ठामपणे म्हणाली, 'अब्बू, पन पन आल्ला देकता आचिंगाच ना ? मजे नै तोडनेका रोजा. मेरा पैला रोजा. मइ पूरा निभानाली.' 
अब्बूच्या डोळ्यांतून पानी तरळले. त्याने मारियाला घट्ट मिठीत घेऊन तिचे भरपूर पापे घेतले. आणि इफ्तारीच्या तयारीला लागला. आज त्याच्या लाडकीचा पहिला रोजा होता आणि तिच्या आवडीचे सारे पदार्थ इफ्तारीच्या दस्तरख्वानवर त्याला सजवायचे होते. सोबत रंगीबेरंगी फुलांचा हार आणि गुलाबगुच्छही आणायचा होता, तिचं मनाजोगं कौतुक करण्यासाठी.
रोजा इफ्तार झाल्यानंतर अब्बूने मारियाला बाजूला घेतले आणि म्हणाला, 'बच्चे, तुने रोजा तो भौत आच्चा निभायी, पन पन एक बात तेरे समझमें आयी क्या ? मारिया म्हणाली, 'कोंची ओ अब्बू ?' अब्बूने उलट विचारले, रोजेका मक्सद क्या हय सो सम्जा तुजे ? यांवर मारियाचा गोंधळलेला चेहरा पाहून तो म्हणाला, 'रोजा सब्र शिकाता आप्लेकू. आपन कतो हर बातमें पैदाईशी बेसब्रे हय. सो यो बेसब्रापन कम करना इ शिकनेका रोजेशे. नुसता भुक्काप्यासा -हके कुच फायदा नै, क्या सम्जी ?' यांवर मारिया खुद्कन हसली आणि ते निरागस हसू पाहून अब्बूच्या डोळ्यांचे पारणे फिटले. 
पूर्वप्रसिद्ध : दिव्य मराठी रसिक, मे २०१९. 
इर्शाद बागवान. bagwan.irshad13.ib89@gmail.com

पीएमकी मनकी बात और आरएसएस का प्रबोधन(?) एकही दिन करते है तब


पीएमकी मनकी बात और आरएसएस का प्रबोधन(?) एकही दिन करते है तब

क्या मंशा हो सकती है॥
भाजपा और आर एस एस दोनों की राजनीति अलग अलग है।हडबडाहट मे एक ही दिन मिडीया के सामने मुखातिब होना इसके पिछे भी उनकी कोई नई चाल है।सीधी सी बात है आंतरराष्ट्रीय दबाव का नतीजा है यह और कुछ नही। वैसे तो आगे कुआं पीछे खाई दिखनेसे खाड़ी देशों के धमकी से अब डर गए हैं ।वर्ल्ड बँक की माने तो २०१८ मे जो परदेशी रकम देश मे आयी उसमे ५५% अकेले गल्फ मुल्कोंसे आया है। इतना सारा पैसा आता है तो अंदाजा लगा सकते है कितनी बडी फटी होगी। अर्थ व्यवस्था का कबाड़ा तो किया ही है, अब अगर बाहर से पैसा आना भी रुक जाए तो फिर तो देश पूरा भीखमंगा बन जाएगा और गल्फरिटर्न ऊन १.३ करोड लोगोको यहाँ रोजगार कहॉंसे देंगे। इतनी अक्ल तो सरकार में भी है। या यह सोची समझी नयी रणनीति भी हो सकती है कि एक कदम पीछे होकर ,चार कदम आगे बढ़ना। इंसान जब अपने बनाए जाल में फंसने लगता है तो ऐसी ही हालात होते हैं।
ट्रोल आर्मी के कारण बीजेपी और  आरएसएस के प्रति आम लोगों में दिनों दिन दूरी बढ़ती जा रही है । हो सकता है कि एक सौ तीस करोड़ लोगों के देश में कुछ लाख या एक दो करोड़ लोग ट्रोल आर्मी के प्रभाव में आ भी जायें , लेकिन उनकी ट्रोल की वजह से कई गुना ज़्यादा लोग इनसे दूर होते जा रहे हैं । बीजेपी की लोकप्रियता दिनों दिन कम होती जा रही है।अब मोदी सरकार पूरी तरह से हर मुद्दे पर फेल हो गई है सिर्फ बाबरी मस्जिद के मसले में उसने सुप्रीम कोर्ट को मैनेज कर के मामला अपने फेवर में कर लिया है लेकिन कोर्ट का फैसला कुछ ऐसा आया है कि हिन्दू धर्म ध्वजा वाहकों को मन्दिर बन जाने के बाद कुछ सवाल ऐसे खड़े हो जायेंगे कि जिसका कोई नैतिक व धर्म सम्मत जवाब देना उनके लिए मुश्किल हो जायेगा।
हालात ऐसे हो गए हैं कि बीजेपी के पास हिंदू- मुस्लिम करने के अलावा कोई दूसरा विकल्प बचा ही नहीं है। ऐसे में बीजेपी और आरएसएस के बड़े नेता और कार्यकर्ता सामाजिक सद् -भावना और एकता की बातें पब्लिक प्लेस पर मीडिया के सामने खूब करेंगें लेकिन बैकडोर से अपने वालंटियर को उकसाया करेंगें जैसा कि अभी भी दिखाई दे रहा है, उन वालंटियर को पुलिस प्रशासन, कानून व्यवस्था, न्यायायिक व्यवस्था से कोई परेशानी नहीं होगी अर्थात् पूरा संरक्षण मिलेगा, मुस्लिम कम्युनिटी को टारगेट किया जाता रहे गा तब तक, जब तक कि फिर इनकी सरकार नहीं बन जाती। कुछ ऐसा भी हो सकता है कि इंडियन मुस्लिम खुद ही अपने को सेफ करने के लिए खुद ही मजबूरन बीजेपी और आरएसएस के साथ खड़े हो जायेंगे। मुस्लिम समुदाय के लिए इनकी मेंहरबानी भी लोहे के चने चबाने जैसी है, ये लोग कभी भी मुस्लिम समुदाय का भला करना तो दूर चैन से इन्हे मजदूरी भी नही करने देंगे, सब्जी बेचेंगे उसमे ये हिंदु मुस्लिम खङा कर देंगे, बिमार होगे तो अस्पतालमे हिंदु मुस्लीम कर देंगे,मुस्लिम समुदाय से बदले की भावना रखते आये हैं, मुस्लिम समुदाय को हर तरीके से तंग करेगे। अभी साइबर क्राइम पर लगने वाली धाराओं में इसलिए ही बदलाव अचानक किया गया है ताकि भडकाऊ भाषण और वीडियो पोस्ट करने वाले उनके वालंटियर सेफ रहें।
अजी़मशेख@माँ आंदोलन महाराष्ट्र
https://www.facebook.com/SatyaHindiNews/videos/960155051108241/

Monday, April 27, 2020

रमजानुल मुबारक - ४ *संयमाचा महिना - रमजान*




रमजानुल मुबारक - ४
*संयमाचा महिना - रमजान*

संपूर्ण इस्लामी जगतामध्ये पवित्र रमजानचा महिना हा संयम म्हणजे सब्र का महिना म्हणून गणला जातो. कुरआनशरीफ मध्ये संयमाचा मोबदला जन्नत आहे . या महिन्यांमध्ये केले जाणारे प्रत्येक कार्य खूप संयमपूर्वक केले जाते.
रमजान महिन्यांमध्ये प्रत्येक मुस्लिमांच्या दिनचर्येत एक आमूलाग्र असा बदल झालेला असतो. रोज पहाटे उठून सहरी खाणे,फजरची नमाज अदा करणे, कुरआनशरीफ ची तिलावत करणे,मग थोडा आराम, नंतर दैनंदिन कामकाज, दुपारी जोहरची नमाज,थोडावेळ वामकुक्षी (याला कैलुल्लाह म्हणतात ) पुढे असरची नमाज, इफ्तारीची  तयारी, रोजा इफ्तार करणे व मगरीबची नमाज आदा करणे, नंतर ईशा व तरावीहची नमाज,नंतर थोडावेळ आराम, पुन्हा तहज्जूदच्या नमाजसाठी जागणे, सहरीची तयारी असा हा महिनाभराचा कार्यक्रम असतो. हे सर्व कार्य करताना थोडी चिडचिड सुद्धा होते. स्वभावात बदल होतो. अशावेळी प्रत्येकाने संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. असं खुद्द अल्लाहतआला ने कुरआन मध्ये नमूद केले आहे. जो येणाऱ्या सर्व प्रसंगांना सामोरे जात संयमाने पूर्ण महिना व्यतीत करतो, त्याला मोबदला म्हणून स्वर्ग अर्थात जन्नत मिळते. याचा सरळ अर्थ आहे कि मानवी जीवनामध्ये संयम बाळगणे खूप गरजेचे आहे. थोडासा राग अर्थाचा अनर्थ करून टाकतो. रागाच्या भरात अनेक न घडणाऱ्या घटना घडून जातात. नंतर पश्चाताप करण्याशिवाय काही शिल्लक राहत नाही. म्हणून किती जरी कठीण प्रसंग आपल्यासमोर आला तरी माणसाने आपला संयम ढळू देऊ नये. अनेक वेळा समोरच्या व्यक्तीचा संयम विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. याला काड्या करणे असे म्हटले जाते. परंतु समजूतदार व्यक्ती अशा प्रसंगांना धीरोदात्तपणे संयमाने सामोरे जाते. संयम हा इस्लाम धर्माचा स्थायीभाव आहे. पैगंबरांनी सुद्धा संयमाने वागण्याबाबत शिकवण दिली आहे. कुरआनमध्ये म्हटले आहे की, अल्लाह सब्र करनेवालो के साथ है. म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही कठीण प्रसंग आले तरी आपला संयम ढळू देऊ नये. शेवटी सत्य हे सत्य असतं. विजय देखील सत्याचाच होतो असा आजपर्यंतचा जगाचा इतिहास सांगतो.
सध्या आपण कोरोनाला सामोरे जात आहोत. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. शासन त्याला रोखण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करीत आहेत. आपली आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस यासाठी झटत आहे. आरोग्य विभागाच्या अनेक सहकाऱ्यांना सुद्धा यामध्ये आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली आहे. परंतु हे अस्मानी संकट आहे. मानवी संकटाचा मुकाबला केला जाऊ शकतो. परंतु देवा कडून आलेल्या संकटाचा मुकाबला करण्याची ताकत माणसात अद्याप तरी नाही हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. तेव्हा रमजान महिन्याच्या पवित्र पर्वात सर्वांनी अल्लाहकडे मनोभावे दुआ करावी आणि रमजान संपता-संपता कोरोना चे संकट सुद्धा गेले पाहिजे यासाठी ईश्वराकडे याचना करावी . तो सगळ्या जगाचा स्वामी, पर्वत, समुद्राचा धनी,जीवन आणि मृत्यूचा मालक,परमदयाळू असा परमेश्वर निश्चितपणे आपल्या भक्तांचा अंत न पाहता हे संकट संपवेल. शेवटी त्याच्या पॉवर ची झलक त्याने दाखवलेली आहे.एका अतिशय छोट्या विषाणुपुढे हे जग बंद झाले आहे. यातून फक्त तोच वाचवू शकतो. त्यासाठी सर्वांनी त्याचीच प्रार्थना करावी . (क्रमशः)
*सलीमखान पठाण*
*९२२६४०८०८२*

Sunday, April 26, 2020

बच्चा बिगड़े तो मदरसामें और आदमी बिगड़े तो जमातमे ?



बच्चा बिगड़े तो मदरसामें और आदमी बिगड़े तो जमातमे भेजने की बाते करनेवाले, इनकी बदनामी पर हमारे खामोश ए जुबान क्यो ?


किसी भी धर्म,मजहब के बच्चे की तरबियत (संस्कार)की अव्वल जिम्मेदारी माँ बाप की होती है.इसीलिए कहा जाता है, माँ की गोद बच्चे का पहला मदरसा (शाळा). बाप की जिम्मेदारी तो बच्चे को अच्छा इंसान बनाने के हर मुमकिन अच्छी पढ़ाई याने अच्छा एज्युकेशन देना,जिससे वह अच्छी नौकरी,अच्छी तिजारत (बिजनेस),कर सके.एक अच्छा देशका नागरिक बन सके.
अपने आमदनी (इन्कम) के ऐतेबार से हर कोई अपने बच्चे के अच्छे भविष्य के लिए हर माँ बाप कोशिश करते है.जब बच्चा,  वजह कोई भी हो दंगा फसाद,मस्ती करने की आदतसे बाज नाही आता तो मुसलमान माँ बाप बच्चेको मदरसेमे डालने की सोंचते है,अक्सर आम लोगोकी भी बच्चे के मदरसेमे डालने में  ही एक राय रखते है.क्योंकि मदरसेमे अच्छी तरबियत (संस्कार)दिये जाते है. आजाद भारत के पहले राष्ट्रपति एक ब्राह्मण घर मे पैदा होने पर, उनके भाइयों समेत उनकी पढ़ाई मौलवीसाहब मकतब में देते है.उस वक्त भारत पर मुस्लिम हुकूमत नही बल्कि अंग्रेजी हुकूमत थी.सिर्फ डॉ. राजेन्द्र प्रसाद ही नही कई हिंदु दानिशमंदो (विचारवंत) की पढाई मदरसे के मकतब में मौलियोने की है.इससे कोई इनकार नही कर सकता. डॉ. राजेंद्र प्रसादने अपनी आत्मकथा  में लिखा है और मदरसे में पढाई लिखाये ना घर्म भेद था ना जाती भेद था,ना कोई उच्च नीचता भेद था,मदरसा इल्म को पाने के लिए हर एक के लिए खुला था.लाला काशीराम चावला अंग्रेज शासन काल मे डिप्टी कमीशनर लुधियाना में थे.जिन्हें मकतब में मौलियोने पढाया था.जिन्होंने बहोत सारे किताबे लिखी मिसाले है.इस बात से ये साबित होता है.मदरसेमे शिक्षण पाने के किए धर्म देखा नही जाता था,तो जाहिर सी बात किसीभी धर्म विशेष के खिलाफ नफरतो भर धार्मिक शिक्षण नही दिया जाता था और अब भी नही दिया जाता है.आज आलमगीर मदरसे में बालूमामा लगभग ७५ से ज्यादा उम्र होने के बाद भी मदरसा छोड नही जाते.हिन्दू समाज के होने के बावजूद मदरसे की खिदमत में अबतक की उम्र बिता दी.मदरसे के भले कई ट्रस्टी बदल चुके है.बहोत सारे मदरसेसे पढाई खत्म कर जा चुके अलीम, हाफिज ,मुफ़्ती,कारी मदरसे में आते है,तो ख़ासकर बालूमामा से मिलते है, उनकी यादे को दोहराते हुए ,बडे आदर से उन्हें मिलते है.ऐसे बहोत सारी मिसाले देश भर में मिलेंगी.भारत के मदरसे आज भी देश की देश की एकता और अखंडता के लिए काम कर रहे है. बहोत से मदरसोमे धार्मिक पढाई के साथ साथ आधुनिक शिक्षण भी दिया जाता है,जिनमे डॉक्टर और इंजीनियर भी बन रहे है.जब मुझ जैसा इन सब को देखता है तो हैरत में पडता है ,जब मदरसे आतंकवाद के अड्डे है,ये  बार बार  गैर मुसलमानों को कहते सुनता हूँ और मिडियाने तो मदरसों के खिलाफ झूठ फैलाकर मुसलमानो को बदनाम करने का ठेका ही ले लिया है.दिल बडा दुखी होता है.आज भारतमे बहोत सारे मदरसोने क्वारणटाईन की इजाजत मदरसेमे दी है.
अक्सर किसीका जवान बेटा,भाई,साला जीजा,भतीजा,भांजा, करीब हो या दूर का रिस्तेदार,दोस्त बिरादर बुरी संगतमें बुरी लत(नशा) में पडता है.तो सब हमदर्दों की अक्सर राय एक ही होती है कि,बंदे को जमात (तबलीग जमात) में भेज दिया जाए.ताके बुरी संगत से दूर रहकर, जमातों में दिये जानेवाली
धार्मिक बयानों से प्रभावित हो कर बुरी लत छूट जाये. इस्लाम में नशाखोरी हराम है,हर बुरी आदत को साफतौर पर इस्लाम रोकता है.बड़े छोटो का इज्जत करना सिखाता है, माँ बाप के अदब व खिदमत सिखाता है.जमात वही काम करती है,जिसका आदेश कुरान शरीफ देता है,और आप सल्लाहो अलैही सल्लम ने हदीस शरीफ में बताई है.कुरान शरीफ में अल्लाह का आदेश है.बुराई को रोके भलाई की दावत दे.हदीसोसे मफ़हूम मालूम होता है.एक महिला आपके (स.अ.)पास बच्चे शक्कर न खाने की नसीहत दे.आपकी बात सुनकर वो शक्कर खाना बंद कर दे.आप ने महिलाको कुछ रोज बाद बुलवाया. बाद महिला बच्चा लेकर आयी. आप ने बच्चे को सक्कर न खाने की  नसीहत दी.महिलाने आपसे पूछा ,
"ये आप  उस रोज पहले भी कह सकते थे."
आप ने जवाब दिया."तब मैं भी खाता था.तो बच्चे को कैसे मना करता .अब मैंने पहले अपनी आदत को छोड़ा,इसलिए आज नसीहत कर रहा हूँ.".
 अल्लाह और अल्लाह के रसुल सल्लाहो अलैहि सल्लम का पैगाम जब लोगो तक पहुचाने का काम तबलीग जमात करती है,  तो क्या वो गलत काम कर सकती है.
क्या वो कोविड -19 को फैलाने का काम कर सकती है.जो इंसानियत के खिलाफ हो सकती है. इस्लाम और आप सल्लाहो अलैहि सल्लम ने इंसानियत को अमन और भाईचारे का पैगाम दिया है.और इस्लाम की तबकिग जमात समेत कई जमाते अमन और भाईचारे का पैगाम देश भर में देती है.
इस्लाम का प्रभाव मध्ययुग के कई संतो पर पड़ा है. पहले मदरसों और कोरोना में तबलीग जमात को टार्गेट कर बदनाम किया जा रहा है.मौलाना सादसाहब को भी  वेवजह बदनाम किया जा रहा है.अपनी सियासत के लिए ये बड़ी दुर्भाग्यपूर्ण बात है.ये कोई शिकायत नही पर सोचने की बात है,१३ मार्च को सरकारने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा भारत मे लॉक डाउन की जरूरत नही.अचानक १५ मार्च को दिल्ली सरकार ने लॉक डाउन की घोषणा की ,१४ मार्चसे मरकजमे इजतेमा सुरु हुआ था. १७ मार्च को ४०हजार तिरुपति मंदिर में फंसे थे.२२मार्च जनता कर्फ्यू,५ बजे रैलियां थालिया बजाते निकली,सब खामोश .२३ मार्च को मध्यप्रदेश सरकार बनी तब पार्टियां मनाई गई,जब सरकार गिराई गयी तब भी पार्टियां मनाई गयी. कोरोना बाधित के साथ नेताओंने पार्टियां मनाई.
असल प्रोब्लेम दिल्ली सरकार और दिल्ली पोलिस के बीच सही तालमेल न होने से बढ़ी.दिल्ली सरकार क्या कर रही दिल्ली पुलिस को पता नहीं और दिल्ली पोलिस क्या कर रही है दिल्ली सरकार को  नही. मरकज के बगलमें है पोलिस थाना.दिल्ली पोलिस केंद्र के इख्तियार में है.दोनोमे तालमेल नही या सियासत का बन गयी तबलीग जमात निशाना.गुप्तचर संगठन की रिपोर्ट हमेशा यही रही है.तबलीग जमात अमन पसंद संगठन है.
 भारतभर में लाखो की तादाद में बहोत सारे इज्तेमात होते है. वो सारे के सारे अमन के साथ होते है.सारे डिसिप्लिन के साथ होते है. बिना कीसी पुलिस बंदोबस्त के साथ.सारे इज्तेमा खुले मैदान में होते है मौलाना साद के अध्यक्षता मे होते है.कहिपर भी फसाद की कीसीभी तरह की दुर्घटना भी दर्ज नही होती है. ये क्या कोई जाहिल गवार कर सकता है? मीडिया अपने औकात से बाहर है.इस बात का दुख है.
ये हम सब भारतीयोंको सोंचने की जरूरत है.
सोचो मदरसेके तालीम (शिक्षण)से डॉ. राजेन्द्र प्रसाद जैसा  राष्ट्रपति भारत को मिला ये जानते नही हम, तबलीग जमात का काम सैकड़ो वर्ष से चल रहा अमन और भाईचारे का इससे भी अनजान है हम. किसी नादानों की झूटी बातों में आकर क्यो भला गुमराह हो गये हो हम.हिन्दू ,मुस्लिम, सिख,ईसाई,बौद्ध,पारसी,जैन ये भारत की बगीया के शान है हम, ऐ शर पसंदों(नफरत फिलानेवाक़े)से झूठी राष्ट्रभक्ति दिखाकर बगिया को आपसमें लड़वाकर ना उजाडो तुम...
"बेतुकी बातो को नजरअंदाज कर,कोरोना को हराना है,सरकार जब तक लॉकडाउन न खत्म करे तब तक घरमे ही रहना है"
हकीकत से वाबस्ता कराने की एक कोशिश

अफज़ल सय्यद,
एडिटर,न्यूज व्हलुज.
लिंक की शेयर करे,लाइक करे






#_नफ़रत_ख़रीदोगे_मियाँ_साहिब__??

👉 जी हाँ सही पढ़ा.. बताओ ख़रीदोगे..कहाँ मिल रही है ??.. अरे कहाँ क्या आपके मुहल्ले में, आपकी गली में, आपके बराबर वाली दुकान पर और कहाँ..बस पैसा दो और नफ़रत लो... क्या कहा नहीँ समझे.?

👉 तो आइये समझते हैं, 35 दिन से चल रहे सख़्त लॉकडाउन के बावजूद आज मुल्क में कोरोना मरीज़ों की तादात लगातार बढ़ते हुए 26900+ और मौत का आंकड़ा 820+ हो चुका है और ये ख़तरा दिन ब दिन बढ़ता जा रहा है.. लोगों को दूध और सब्ज़ी जैसी बुनियादी सामानों को हासिल न कर पाने वाली सख़्ती में अचानक एक ऑर्डर पहले रोज़े को आता है कि मुल्क भर में सभी तरह के सामान की दुकानें खोली जा सकेंगी

👉 अब क्रोनोलॉजी समझिए.. मुसलमान रमज़ान में आम दिनों के मुक़ाबले 3,4 गुना तक ज़्यादा ख़र्च करते हैं, ईद पर ग़रीब से ग़रीब मुसलमान भी नए कपड़े, जूते, फैशन व घरेलू सामान, और लज़ीज़ खानों से कोई समझौता नहीँ करता भले ही उसको ये सब करने के लिए किसी से भारी उधार ही क्यों न लेना पड़े

👉 और ऐसे में जब एक तरफ़ उनके धन्ना सेठों का माल दुकानों में सड़ रहा है और दूसरी तरफ़ अंधे ख़रीदार मुसलमानों की ख़रीदारी का सबसे माक़ूल वक़्त है तो फिर क्यों न सब दुकानों के खुलने की छूट दे दी जाती..और अब तो साहब ने रमज़ान की मुबारकबाद भी दे दी है.. यानी अब मुसलमान पिछले तमाम इल्ज़ाम, और साजिशें भुला देंगे और ख़ुशी से अपने त्योहार की तैयारी करेंगे..

👉 यानी पहले ऑर्डर किया जाएगा फिर माहौल नॉर्मल दिखाया जाएगा फिर रुका हुआ माल बेचा जाएगा फिर वो ही सब काम आपको कोरोना जिहादी बनाने के लिए इस्तेमाल किये जायेंगे फिर आप पर मुक़दमे किये जायेंगे जेल भेजा जाएगा और आप ने कहीँ उसका विरोध करने की गलती कर दी तो समझो पूरे मुल्क में तूफ़ान बरपा हो जाएगा और फिर उसके बदले में जगह जगह ग़रीब मुसलमानों को मारा जाएगा

👉 मगर रुकिए और जान लीजिए कि आने वाला वक़्त कोरोना का पीक टाइम होगा और उन हालात में खाना भी उनको नसीब होगा जिनकी जेब में पैसा होगा, इसलिए अपनी जेब का पैसा किसी धन्ना सेठ को फ़िज़ूल ख़रीदारी में देने से पहले सोच लेना कि कहीँ कल आपको किसी के सामने हाथ न फैलाना पड़े, क्योंकि मुश्किल का ये वक़्त बहुत लम्बा होने वाला है

👉 जान लीजिए कि कोरोना के पीक टाइम के लिए भी ऐसे ही एक गुनहगार चाहिए जैसे कोरोना के फैलने के लिए मरकज़ ढूंढ लिया गया था, और इस बार पूरी क़ौम इसकी ज़िम्मेदार बनने जा रही है अगर आपने फ़िज़ूलख़र्ची को बाज़ार में निकलने की हिमाक़त की तो, यानी पहले आपसे पैसा कमाया जाएगा फिर उन्ही दुकानों पर खड़ी चार बुर्क़ानशीं औरतें इतनी बार दलाल मीडिया पर दिखाई जाएंगी के ख़ुद आपको वो चार नहीं चार सौ लगने लगेंगी, फिर आप भी कोरोना की तबाही के लिए क़ौम को ऐसे ही ज़िम्मेदार मानने लगेंगे जैसे आज बहुत से पढ़े लिखे (दीनी ऐतबार से जाहिल) मुसलमान उसके फैलाव के लिये मरकज़ को मान रहे हैं

👉 जान लीजिए कि अभी तक जमातियों का शोर और उनकी तादात में कितनी हेरफेर और झूठ है वो उनको भी पता है जो जमात को बदनाम करने में दिन रात लगे हुए हैं अगर आपने अब पूरी तरह से फैल चुके कोरोना के दौर में बाज़ारों में निकलने की ग़लती की तो ये आंकड़े सच में बदल जाएंगे और पहले से कहीँ ज़्यादा बड़े होंगे, और आपके मुख़ालिफ़ उस दिन का बेसब्री से इंतज़ार कर रहे हैं

👉 जब आज के हालात में किसी मस्जिद में जमात से नमाज़ नहीं हो रही तो आने वाले और मुश्किल वक़्त में ईद की नमाज़ की उम्मीद लगाना पागलपन से कम नहीं होगा, और ईद का मतलब ईद की नमाज़ है न कि नए कपड़े और लज़ीज़ खाने, अगर इसके बावजूद आप बाज़ार में निकल कर फ़िज़ूलख़र्ची करते हैं तो यक़ीनन आप उस नफ़रत, ज़िल्लत और सज़ा के हक़दार हैं जो आपके सामने सर उठाये खड़ी हैं

👉 आज जब ग़रीब मुसलमान खाना खाने को तरस रहे हैं तब सलाहियत याफ़्ता मुसलमानों पर ये ज़रा भी जायज़ नहीं कि वो अपनी ग़ैरज़रूरी ख़्वाहिशात पर पैसा बर्बाद करें बजाए इसके कि वो पहले से कहीं ज़्यादा मदद करें उन मज़लूम मुसलमानों की जो अल्लाह से दुआ और आपसे मदद की उम्मीद कर रहे हैं

👉 इसलिए इतना सब जान लेने के बाद भी आप बाज़ारों में निकलते हैं तो फिर उसके बदले मिलने वाली नफ़रत ज़िल्लत और सज़ा का बचाव करने के लिए आपके पास कोई एक दुनियावी या मज़हबी वजह नहीं होगी, इसलिए वक़्त रहते हालात को समझिए और किसी साजिश में मत फंसिए, और होश व अक़्लमंदी से काम लीजिये, वरना आप अपना पैसा भी बर्बाद करेंगे, ज़िल्लत भी उठाएंगे, जेल भी जाएंगे, घर बीमारी भी लाएंगे और ग़द्दार भी कहलायेंगे

फिजूल खर्च टाळा...




                  फिजूल खर्च टाळा...

भावांनो.....

जी काही आर्थिक शिल्लक असेल ती वाचवून रहा. रमजान आणि ईद साठी अंधाधुंद खरेदी करून मोकळे होऊ नका. येणारे दिवस वाईट असणार आहेत. खरा खेळ तर कोरोना नंतर सुरू होईल. काही गावामध्ये दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे ती यासाठी की मोठ्या व्यापाऱ्यांचा जो पैसा स्टॉक मध्ये अडकला आहे तो मोकळा व्हावा. हा वर्ग सत्ताधारी पक्षाचा सर्वात मोठा देणगीदार आहे म्हणून त्याच्या फायद्यासाठी हा निर्णय आहे हे समजून घ्या.

जसे कोरोनाच्या पहिल्या टप्प्या मध्ये सर्व जबाबदारी जमाती वर टाकली गेली तशी दुसऱ्या येणाऱ्या टप्प्याची जबाबदारी तुम्ही खरेदी साठी गर्दी केली किंवा एखादा दुकानदार नंतर कोरोना पॉज़िटिव निघाला तर सर्व समाजावर टाकली जाणार आहे.

येणारे सहा महिने फार वाईट असणार आहेत हे डोक्यात ठेवा. त्यामुळे ईद अतिशय साधेपणाने साजरी करा आणि पैसे वाचवून ठेवा. काय होतेय जर एखाद्या ईद ला नवीन कपडे नाही घेतले, चप्पल, शूज ई. वस्तू नही घेतल्या तर ? हेच पैसे पुढे कामाला येतील.

आणखी एक ईद साठी अंधाधुंद खर्च करू नका पण जकात जास्तीत जास्त तुमच्या आजूबाजूचे गोरगरीब, तुमचे गरीब नातेवाईक यांचे पर्यंत पोहोचवा. त्यांच्या साठी पुढील काही महिने फार अवघड असणार आहेत. मदरसे पुढील काही महिने बंदच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांना दिली जाणारी जकात ची रक्कम सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या गोरगरीबांना द्या.

येणारा काळ कठीण असणार आहे. फिजूलखर्च टाळा...पैसे वाचवा....आजूबाजूच्या गोरगरीब, गरजू लोकांची मदत करा..
एस मुन्ना,
बोधेगाव, शेवगाव.

कोविड - 19 चे २४ रुग्ण झाले स्वस्थ !


कोविड - 19 चे २४ रुग्ण झाले स्वस्थ !


अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित ४० रुग्णापैकी २४ रुग्ण बरे २६ दिवसात बरे होऊन घरी गेले आहेत.१३मार्चला अहमदनगर शहरात कोविड - १९ चा पहिला रुग्ण सापडला होता,तदनंतर रुग्णाच्या संख्येत वाढ शुक्रवार पर्यंत रुग्णाची एकूण संख्या ४० पर्यंत गेली आहे.
त्या पैकी २४ रुग्ण स्वस्थ होऊन त्यांना घरी सोड न्यात आले आहे.
गुरुवारी जामखेड़ येथे एक रुग्ण तसेच शुक्रवारी दोन रुग्ण मिळाली. संगमनेर येथे ४ आणि जामखेड़ येथील ३ ऐसे १२ रुग्णावर बुथ हॉस्पिटल मधे सध्या उपचार सुरु आहेत.२ रुग्णाचा मृत्यु झालेला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील कोविड -19 बाधित रुग्णाची संख्या आता कंट्रोल मध्ये आहे.ही समाधानकारक बाब आहे.

Saturday, April 25, 2020

*रमजान मे घर पर श्रद्धालुओं के मार्गदर्शन हेतु ऑनलाइन कुरआन पाठ का प्रबंध*






*रमजान मे घर पर श्रद्धालुओं के मार्गदर्शन हेतु ऑनलाइन कुरआन पाठ का प्रबंध*


मुंबई: जो लोग जमात के साथ Covid-19 के कारण नमाज नही पढ़ सकते,  स्पेशल ऑनलाइन क़ुरान क्लास, जो कि शनिवार से शुरू हो रहा है, पवित्र महीने की इबादत में काफी सहायक सिद्ध होगा।

ज़मात-ऐ-इसलामी हिन्द ( JIH ) महाराष्ट्र, और स्टूडेंट्स इसलामिक ऑर्गनाइजेशन ( SIO ) मिलकर रोजाना तीन लेक्चर (एक हिंदी में, एक मराठी में और एक महिलाओं के लिए विशेष) ऑनलाइन पूरे रमज़ान के महीने में ब्रॉडकास्ट करेंगे।

"इस लेक्चर के माध्यम से इस्लाम के जानकार कुरान की शिक्षा के बारे मे बातायेंगे, और साथ ही लोगों का (जो लाकडाउन के कारण कहीं नहीं जा सकते) मार्गदर्शन करेंगे। SIO  मराठी भाषी जनता को क़ुरान की शिक्षा से अवगत कराने के लिए "कुरान सार" नाम की विशेष सीरीज पहले ही चालू कर चुकी है।

नौशाद उस्मान साहब जो इस महीने में मराठी में ऑनलाइन लेक्चर लेने वाले हैं उन्होंने बताया "रमज़ान का महत्व कुरान से है क्योकि ये किताब रमज़ान के महीने में ही पैगम्बर मुहम्मद (स) पर अवतरित होना शुरू हुई। रमज़ान में रोजाना रात में एक विशेष नमाज़ "तरावीह" का आयोजन किया जाता है जिसमें पूरे महीने में क़ुरान को इस नमाज़ में पढ़ा जाता है। नमाज़ में क़ुरान पठान अरबी में किया जाता है और बहुत सारी जगहों पर क़ुरान की इन आयात को नमाज़ के पश्चात स्थानीय भाषा में समझाया जाता है।"

जमात ए इस्लामी हिंद भी हर रात सोशल मीडिया चैनल के माध्यम से "खुलासा ए तरावीह (तरावीह सारांश)" हिंदी भाषा में ऑनलाइन प्रसारित करेगा जिसमें इस्लामी विद्वान और जमात ए इस्लामी के उपाध्यक्ष एस अमीनुल हसन साहब क़ुरान का सारांश प्रस्तुत करेंगे। महिलाओं के लिए विशेष "दौरा ए क़ुरान" नाम की ऑनलाइन सीरीज भी प्रक्रिया में है।

जमात ने मुसलमानों से कोरॉना जैसी महामारी से बचने के लिए इस पवित्र महीने में रोज़ा रखने के साथ साथ स्वास्थ संबंधी तमाम सावधानी बरतने की अपील किया है। जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रिजवान उर रहमान खान साहब ने कहा " हमें सोशल डिस्टेंसिंग की सख्ती के साथ पालन करने की आवशयकता है। जुमा, तरावीह तथा अन्य सभी नमाजों को को घर पर ही पढ़ें और रात में दोस्तों के साथ बाहर घूमने ना निकलें। यही इस्लाम और नबी (स) की शिक्षा के अनुरूप है।"

*मीडिया सेल, जमात - ए - इस्लामी हिन्द*
9137050873 / 7208656094

" जीसने चोच दि है, वह चारा भी देगां"



" जीसने चोच दि है, वह चारा भी देगां"



अहमदनगर शहराबद्दल अनेक बिरुदं मिरवली जातात. जसं की ऐतिहासिक शहर, महाराष्ट्राचे मध्य बिंदू, सर्वात मोठ्या जिल्ह्यचे ठिकाण वगैरे वगैरे....पण दुर्दैव नगरच की नगर शहराला मोठं खेडं असंही संबोधलं जातं...पण त्याच खरं वास्तव सिध्दार्थनगर, लालटाकी, संजयनगर, मुकुंदनगर, रामवाडी, इंदिरानगर, सर्जेपुरा, कोठी या ठिकाणच्या झोपडपट्टीत गेल्यावर कळतं....बहुतांश लोक असे कि दिवसभर काबाडकष्ट केलं तरच आपल्या कुटुंबाला खाऊ घालू शकतात. त्यातीलच एक गणीभाई....
      गणीभाई हे व्यवसायने सुतार....पण या फर्निचरच्या युगात कोण सुताराकडून काम करून घेतो? पण तरीही कोणाचे दरवाजे दुरुस्त कर, टेबल, खुर्ची बनव, तर कोणाच्या खिडक्या बसवं अशी छोटी मोठी कामे करून स्वत:च्या कुटुंबाची गुजराण चालु होती.
       पण कोरोना (COVID-19) या विषाणूंनं संपूर्ण जगाला थांबायला भाग पाडलंय.भारत सरकारने तर स़पुर्ण १००% लाॅकडाऊन जाहिर केलंय. आणि तेही ३७ दिवसांचं....ठप्प म्हणजे सगळं ठप्प.अशा परस्थितीत काय करावं या हातावर पोट असणाऱ्यांनी....
      अशावेळी सेवावस्तीत विद्यार्थ्यांचा आढावा घेत असताना गणीभाई यांच्या घरी  स्नेहालयाने आरोग्य, शिक्षण, संस्कार यासाठी निवड केलेल्या त्यांच्या दोन मुलींसाठी जाणे झाले. त्यावेळी त्यांच्या घरातील ते चित्रं पाहिलं...तर मी थक्कच झालो.... त्यांच घर म्हणजे 15 ते 20 वर्षांपूर्वी लाकडाच्या फळ्या, पत्रे व बाबूंच्या साहयाने उभे केलेले 10 बाय 10 चे खुराडेच, एकच छोटासा दरवाजा... हवा येण्यासाठी खिडकी नाही चिमणी नाही... दारामध्येच आंघोळीसाठी छोटीशी मोहरी केलेली...घरात फरशी नाही... सिमेंटचा वेडावाकडा जागोजागी फुटलेला कोबा.... घरात केवळ एकच 40 व्हेटचा पिवळा मंद दिवा, जो ओरडू ओरडू घरातील आठरा विश्वदारिद्र्यची कहाणी दाखवत होता... पूर्ण घरात 15 ते 20 आवश्यक तुटके फुटके स्टीलची भांडे, प्लास्टिक व जर्मनचे रिकामे डब्बे पाच सहा, दोन चेमटलेले हांडे, घरात किराणा नाही, भाजीपाला व धान्यही नाही...पाच लोकांसाठीचे जुनाट फाटलेले कपडे व काही बिछाने....कुटुंबात दोन मुली एक मुलगा व गणीभाई आणि त्यांची बायको, हे पाच लोकांचे कुटुंब त्यांची वाईट परिस्थिती आमच्या पासून लपवण्याचा पर्यँत करीत असल्याचे जाणवले, त्यातुन एक गोष्ट मात्र पक्की जाणवली की संपूर्ण कुटुंबाचा मागील बऱ्याच दिवसांपासून रोजा (उपवास) चालू होता. छोटी बालक कधी उपाशी तर कधी अर्धपोटी आहे. मी गणीभाईला म्हणालो, अरे घरात काहीच नाही तर घराच्या बाहेर पडून पहायचे ना.. किती तरी दाते काहीना काही वाटू राहिले... भाई खूप अदबीने म्हणाले, आज पर्यंत मी कधीही आल्हाह शिवाय कोणाच्याही समोर हात नाही पसरले... "जीसने चोच दि है... वह चारा भी देगां"...उसको सबकी फिकर है...
 त्यांचे सुकलेले निस्तेज चेहरे खुप काही सांगत होते. मी गृहभेट अर्धवट सोडून आगोदर शबाना बाजीला फोनवर गाठलं  व सदर परस्थिती सांगितली. अन् दखल घेणार नाही त्या शबाना बाजी कसल्या? अतिशय तत्परतेने त्यांनी शाहीदसर व इतर टीमला रामवाडीला पाठवुन शिधा किट माझ्या हाती पोहोच केले.
      त्यांच्या घरी जाऊन ज्यावेळी मी ते कीट त्यांच्या हाती ठेवलं त्यावेळी त्यांच्या समस्त कुटुंबाला जो आनंद झाला तो मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. त्या ताकदीचे शब्दही माझ्याकडं नाहियेत. ज्यावेळी मी तिथुन निघालो तेव्हा ते फक्त एकच शब्द उच्चारु शकले. बेटा....अल्लाहने तुझे भेजा है....तेरा यह एहेसान...! आणि अश्रुंचा बांध मोकळा करून दिला....
      मी एक माध्यम होतो. त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं. पण स्नेहालय संस्था दिनदुबळ्यांसाठी, भुकेल्यासाठी किती उल्लेखनीय किती अद्वीतीय आणि समाजासाठी किती खोलवर जाऊन काम करते हे शब्दबद्ध नाही करता येणार. आणि ते माझ्या आवाक्यातही येत नाही.
    शेवटी मी एवढंच म्हणेन
"श्रेय घेण्याच्या बाबतीत जी माणसं अगतिक असतात देव त्यांच्याच हातुन मोठं कार्य घडवतो".

विक्रम भगत
शिक्षक रामवाडी बालभवन..

लॉकडाउनमें ससुराल में फंसे जवाई की दास्तान


जमाई बेटी की हालत, मरता क्या न करता!लॉकडाउनमें ससुराल में फंसे जवाई की दास्तान....

              (सत्य घटना पर आधारित )
अपना जमाई गर पुणे या मुंबई में रहता हो और बड़ी तनखा (पगार, सैलरी) लेता हो,या बड़ा बिजनेसमैन हो,या सरकारी नौकरी हो,अच्छे कंपनी में परमानेंट जॉब हो,तो जाने ससुराल समेत सारे गाव केलिए बडा सन्मान और चर्चा का विषय होता है. जब कभी वो गावं में आता हो,किसीभी जाती धर्म का हो गाव के बड़े बडी इज्जत के साथ जवाई,दामाद और छोटे भाईजान,भाई राजा कहते हुए अदब आदर के साथ खैरियत पूछते है. सारे गांव के बुजुर्गों को सासरे और नवजवानों को साले देखकर जमाई को भी अजीब सा महसूस होता है.जमाई राजा की खातिरदारी को कदम कदम पर हर कोई करने को तैयार रहता है. भाईजान चाय लेंगे क्या ? ना कहते, कॉफी,दूध,इस पर भी ना भाईजान की ना सुनते, कोल्ड्रिंक की फरमाइश आती है. अजीब तो भाईजान किसी और के साथ होटल में बैठे होते है, तीसरा भाईजान से हाथ कर बिल दे दिया है,यह इशारा किये,आज के दिन मुकाम से है ना? ये सवाल किए ,शाम को मिलते है!यह कहता हुआ निकल जाता है.
कभी दामाद गर अपनी बीवीके साथ ससुराल के घर से बाहर ससुराल के करीबी रिश्तेदार से मिलने निकलता है,तो आसपड़ोस की बुजुर्ग औरतें भी अपने सर पर पल्लू लेती है और खैरखैरियत पूछकर चायपाणी केलिए आमंत्रित करती है.मोहल्ले की सारी औरते और लड़कियां मुस्कान और अचरज भरे नजरोसे झाँककर देखती रहती है.जिसपर भी नजर पड़ती है,हर कोई मुस्कुराते नजर आता है. बेटी दामाद के ससुरालके रिस्तेदारोकी दावत पर किसे हा कहे बड़ा मुश्किलसा होता है.
लेकिन कोरोना याने कोविड-19 महामारीने पुणे मुंबई के जमाई ससुराल में नजर आने पर,जमाई को गाँवसे बाहर कर गुजरने करने केलिए गाँववालों की मांग पर हो रही लड़ाई है.ऐसी एक जवाई राजा की ससुराल में कोविड-19 के वजह से अचानक प्रधानमंत्री घोषित लॉकडाउन के कारण ससुराल में अटके दामाद की परिस्थिति सामने आयी है.
          *उसका छोटी बात में वर्णन,*
कोरोना (कोविड-19),महामारी के चीन,इटाली, स्पेन में हो रहे फैलाव के और मरनेवालो की तादाद के बारे में कुछ चर्चा थी. अब वो भारत मे कुछ मरीजो का निदान पर भी बाते हो रही थी.१३ मार्च को केंद्र के लॉकडाउन की जरूरत नही की प्रेस से लेकर २३ मार्च २०२०के मध्यप्रदेश भाजपा के मुख्यमंत्री की शपथ तक की चर्चा मीडियामें थी. तो मेरे कथन का जमाई भी अपने बीवीको लेकर अपनी ही फोर व्हीलर लेकर ससुराल लॉकडाउन से एक दिन पहली शाम जा पहोंचा. रात प्रधानमंत्री ने न्यूज चैनलों पर आकर किसीभी तरह की पूर्वसूचना न देकर अचानक देश भरमे लॉकडाउन घोषित कर दिया.साथ सूचना भी दी है.जो व्यक्ति जहाँ हो वही रुक जाए.
खबर को सुनकर जमाइराजा के होश उड़ गये. वापस अपने घर कैसे लौटे की फिक्रमें दामाद था.रात जैसे तैसे गुजरी.न्यूज चैनल पर पुणे,मुंबई से ही खबरे चल रही थी,ससुराल में भी चर्चा आम हो रही थी.दामाद का दिन जैसे तैसा घरमे बैठकर गुजरा. पुणे वापस लौटने की हर उम्मीद टूटते ही जा रही थी.परेशानीसे दूर ससुराल के घर से बाहर जमाईने ने कदम रखा.आज हर नजर को कोरोना मरीज मानो जमाई ही लगा.गाँवका जमाई होने के नाते कुछ लोग खामोश बैठे,लेकीन जो लोग न्यूज चैनल देख पुणे मुंबई की बढ़ती करोनाग्रस्त की संख्या देख,जमाई के गाँव मे आने का कारण भी खोज रहे थे.इन चर्चा और शकभरी निगाहों से जमाई के साथ साथ ससुरालवाले भी परेशान थे.
जो गाँववाले जमाई के आने पर खुशामदीद कहते थे.आज मीडियाके खबरों के चलते नफरत भरी निगाहोसे देख रहे थे.जमाई  ससुराल से पुणे को निकलने की हर मुमकिन कोशिश में था.हकीकत ये थी के हर रास्ता बंद था. गाँववालो ने एक होकर फैसला किया,बाहरका कोई भी गाँवमे नही रहे.ससुरालवालोंको ये फैसला सुनाया गया.अब  बड़ी मुश्किल थी ससुरालवालोंके सामने, जावाई अकेला नहीं था.साथ बेटी और नाती थे.इनको कैसे गावके बाहर निकाला जाए. ससुराल वालोंने एक फैसला किया. गाँववालोने भी मिलाकर तय किया.जमाई,बेटी और नाती दूर खेत मे बनाये घर मे रहेंगे, वही खाना पकाएंगे और खायेंगे. ससुराल वाले दो चार दिन बाद किराणा और भाजीपाला पहोचाएँगे लॉकडाउन खत्म होने तक.जमाई बेटी की हालत मरता क्या न करता!

अफज़ल सय्यद,
एडिटर, न्यूज व्हलुज

Friday, April 24, 2020

नितिन गडकरी साहेबाना जाहिर पत्र,


  • नितिन गडकरी साहेबाना जाहिर पत्र,विरोधकाला विरोध ठीक आहे पण सर्वासामान्या बाबत ही का बर असे ?

मा.ना.गडकरी साहेब, (केंद्रीय मंत्री)

आपण म्हणाला, "परप्रांतियासाठी रेल्वेच्या मागनिला मी विरोध करत नाही,गावात रोजगार कुठे ? रोजगार नाही
म्हणूनच पुण्या मुंबईत आले"
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी परप्रांतियांना विशेष रेल्वे सोडण्याची केंद्र सरकार मागणी केली.या बाबत आपनाला न्यूज चॅनेल के एंकर ने विचारले असता आपण टिपिकल राजकीय अंदाजात मिश्किलपणे स्मित हास्य करीत सहानुभूति मिश्रित विरोध दर्शविला.
देशभरात कोविड 19 सारख्या महामारी मुळे लॉकडाउन सरकारने अचानक जाहिर केल्याने प्रत्येक भूमिपुत्र असो,महाराष्ट्राचा असो वा परप्रांतीय म्हणजेच भारतीय कष्टकरी हाथ बेरोजगार झाला.दोन चार दिवस देशासाठी सर्वजन गप्प राहिले. तद नंतर जत्थे नी जत्थे निघाले पुण्या मुंबई हुन आपल्या गावाकडे कोणी पायी निघाले कोणी टेंकर तर कोणी कन्टेनर मधून लक्ष्य एकच कुटुंब. आपण ज्या न्यूज चॅनेलला मुलाखत दिली,त्या सहित सर्वानी दाखविलेल्या भय आणि द्वेषपूर्ण बातम्या सतत दाखवून हळू हळू रोजगारा साथी गाव, जिल्हा, राज्य सोडून आलेल्या भारतीय कष्टकरी, मजदूरांची गावाकडील बायको पोरांसाठीची म्हणजेच प्रपंचाची चिंता वाढवली.
"घार घिराटया घ्याली उंच उंच आकाशी चित्त सारे पिलापाशी"
संकट समयी प्रत्येकाला आपल्या कुटुंबचा आधार घरचा कर्ता पुरूष बरोबर असल्यास घराच्याना मोठा धीर आधार असतो.तसाच घरच्याही कर्ता पुरुषास आपण आपल्या कुटुंबा पासून दूर राहिल्यास फिकरीने जेवनसुध्दा गोड लागत नाही.गडकरी साहेब आपण म्हणालात, गावात रोजगार कुठे आहे ? येथे लॉक डाउनच्या काळात कोणते रोजगार सुरु आहे.केंद्र सरकार घर बसल्याने काही रोजनदारी देणार आहे का ? राजकीय भाषेत माझा प्रश्न आपणास विचारतो,यूपी बिहार आणि ज्या राज्यात भाजपा सरकार आहे.तेथील सरकारने विशेष अनुदान कोविड 19 महामारीने रोजगार बंद असल्याने दिले तेथील घरात वाटले आहे काय ?
बऱ्याच ठिकाणी केंद्र शासनाने जाहिर केलेले प्रत्येक व्यक्ति पाच किलो तांदूळ पोहचलेले नाही. तीन किलो गहू जाहिर करून रद्द करण्यात आले. आपणच न्यूज चॅनेल एकदा काबुली दिली होती राजकारणात आस्वासने द्यायचे असतात.
साहेब प्रपंचाला आस्वासन देवून चालत नाही. मोठ्या जबाबदारीने दुसऱ्याच्या लेकिला चार चौघात लग्न करून आपण आनलेले असते.मोठ्या विस्वासाने ती तुमच्या पोरांची आई बनते. ती तुमच्या पासून मोठी अपेक्षा ठेवत नाही.तिला हवी असते सुखादुखात नवऱ्याची साथ.आज तिला रोजनदारी गरज नाही तर तिला गरज आहे तिच्या नवऱ्याची.जो तिचा आणि तिच्या मुलांचा आधार असेल.तिलाही आपल्या पासून दूर असलेल्या नवऱ्याची काळजी वाटते.
साहेब राजकरणी आणि उद्योगपति सर्वाना एकाच पट्टीत मोजतात. फरक आणि भावनांना काहीच समजत नाही.कळते फक्त आदेश आणि दबाव आणि हम करे सो कायदा !
साहेब एक उदाहरण बघा, आपल्या सरकारने नोटबन्दी लागू केली,आमच्या सारखी माणसे रांगेत उभी राहिली. माझ्या पोरीच्या एंगेजमेंट कार्यक्रम साठी माझेच खात्यातील फक्त दहा हजार रुपये मला बँक खात्यातून काढता आले नाही.
आपल्या मुलीचे लग्न पत्रिकाची लग्नपत्रिकेच्या किमतीची चर्चा होत होती देशामध्ये.
 मी बऱ्याच दिवस विचार करत होतो.देशभक्तीच्या नावे आपल्याला डोस पाजले जाते.बप्पा बर आहे राजकारण्याच देशाची आपत्ति ही गोर गरीबासाठीच असते.यांचे मात्र सर्व काही ठिकच चालते. आजच्या परिस्थिति यांचे आप्ताचे (पोरांचे, नाटवांचे) लग्न फिजिकल डिस्टनिंग तोडून लागते. आम्हाला मात्रा जिथे असेल तिथेच थांबा, अशी सक्ति असते.सत्ते शपथविधी लॉक डाउन साथी नजर अंदाजी केली जाते.शपथविधी पार पडता अचानक लॉकडाउन देशभर लागू केली जाते.
साहेब आपण म्हणाले,"मुंबई सह अन्य शहरात परप्रांतिय मजूर गावाकडे गेल्यास खाणार काय? असा प्रश्न उपस्थित करण्या ऐवजी विशेष रेल्वे सुरु करण्या बाबत प्रयत्न करण्याचे  शब्द अपेक्षित होते. विरोधकाला विरोध ठीक आहे पण सर्वासामान्या बाबत ही का बर असे ?
                                                  सर्वासामान्य जनता



Thursday, April 23, 2020

पाठिवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा...


पाठिवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा...


 "भावबंधाची फलश्रुती"

        काल रामवाडी परिसरात ठरलेल्या यादी प्रमाणे गरजू कुटूंबाना शिधा किट वाटप करत असताना, गणेश वाघमारे या लाभार्थीच्या घरापर्यंत किट देण्यासाठी पोहचलो, तेव्हा ते म्हणाले, "सर मला नका देवू आज, तुम्ही...तुम्ही चलाच माझ्या सोबत" हाताला धरुनच एका घरी घेऊन गेले. ते सरळ अर्चना किरण शिंदे हिच्या घरी. घर असं की चारी बाजूंने फाटके फुटके पत्रे लावलेले. घरात पूरुषाचा मागमुसही नव्हता. चुल म्हणुन समोर तीन विटा मांडलेल्या. एक जर्मनचा डबा, डब्यात ओंजळ दिड ओंजळ बाजरिचं पिठ भाकरीच, रिकामं टोपल आणि घरात निरागसपणे खेळणारे तीन चिमुकले. एक चार वर्षांची मुकी मुलगी कल्याणी, दुसरा पण मुका मुलगा शौर्य दोन वर्षांचा व तिसरी मुलगी सावित्री सहा महिन्यांची.      अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षीच घरच्यांनी अर्चनाचे लग्न, आत्याचा मुलगा किरण सोबत लावून दिलं. माहेर रामवाडी अहमदनगर व सासर आंबेडकर नगर, सोलापूर. भातुकलीचा खेळ खेळण्याच्या वयातच तिच्यावर हा प्रसंग ओढावला, एकाच रात्रीतुन कुमारी अर्चना आता कमी वेळेतच सौ.अर्चना झाली होती. तिने पण कोणतीही आडकाठी न आणता त्या नवीन कुटुंबाला मोठ्या मनाने स्वीकारले. किरण हा नदीवर वाळू चाळण्याचे काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा. या शिंदे दाम्पत्याना तीन मुलं झालेली. सगळं काही सुरळीत चालू असताना चार महिन्यांपूर्वी पतीला अचानक उलठ्या व जुलाब झाले म्हणुन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले व त्यातच त्याचा अवघ्या वयाच्या २५ व्या वर्षी अंत झाला..

 "कहते हैं की छोड़ने वाले छोड़ जाते हैं, मुकाम कोई भी हो...पर निभाने वाले, निभा ही जाते हैं, चाहे हालात कैसे भी हो" .... 

अर्चनावर दुःखाचा डोंगरच कोसळला. ती आता वयाच्या 22 व्या वर्षी सौ वरून श्रीमती झाली, तरीही विधवा अर्चना, त्या चिमुर्ड्या मुलांकडे पाहुन, दुखातून स्वतः ला सावरून, न डगमगता सोलापुरात पतीच्या झोपडीत आपल्या तीन चिमुकल्यांना घेऊन खंबीरपणे वाटेल ते काम करुण कसंबसं जगत होती. पण नियतिला हेही मान्य नसावं. तीन महिन्यांपूर्वी तिच्या झोपडीलाही आग लागली. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सगळं, अगदी सगळं जळुन बेचिराख झालं होतं. त्यात अर्चनाची सर्व महत्वाचे कागदपत्रही जळाली होती. हे रामवाडीत राहणार्या आई-वडिलांना समजलं तेव्हा त्यांनी तडक सोलापुरला जाऊन अर्चना व तिच्या तीन मुलांना अंगावरच्या कपडयांवरच घेऊन रामवाडीत आणलं. एक पत्र्याची छोटीशी खोली हजार रुपये प्रमाणे भाड्यानं घेऊन दीली. "जमेल तसं जग पोरी" असं सांगितलं. कारण आई-वडिलांची परिस्थितिही यापेक्षा वेगळी नव्हती. मला एकच प्रश्न मनात सतत घुटमळत होता कसं जगावं, काय करावं या तीन लेकरांच्या आईनं. पण एवढं सगळे प्रसंग बेतलेले असतानाही, ती याच्या त्याच्या कडुन मागुन, जमेल तसं आपल्या तीन लेकरांचं व नंतर जमलंच तर स्वत:च पोट सन्मानाने भरत होती.    पण नियतीला हेही मान्य नसावं. म्हणतात ना हेही नसावे थोडके. अचानक करोना म्हणजेच (Covid-19) या विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला. आणि भारत सरकारने तर एकच उपाय राबवला. लॉक डाउन (१००% बंद).     पण या करोनाच्या लढाईमध्ये गणेशभाऊ मुळे एका शुर मातेचे दर्शन व्हावे हे आमचे भाग्यच समजतो!गणेश भाऊ जो आपल्या दारावर आलेले अन्न नाकारतो आणि या मातेला आगोदर दया हे ठामपणे सांगतो... हे भारतीय संस्कार रुजलेले, मला या गरीब झोपड़पट्टी मध्ये दिसतात...."ख़ुद मझधार में होकर भी    जो औरों का साहिल होता है...       ईश्वर जिम्मेदारी उसी को देता हैं,          जो निभाने के क़ाबिल होता है"... अर्चनाताईची भेट बालभवन कार्यकर्त्यांशी आता झाली होती. आणि गरजवंताच्या मदतीला धावून जाणार नाहीत ते बालभवन स्नेहालयचे कार्यकर्ते कसले? अर्चना गरजुवंत नव्हती तर अति-गरजुवंत होती. नाव यादीमध्ये नव्हतं. त्यामुळे हनिफ सरांना दोन ज्यादा शिधा किटची मागणी केली, तिच्या हाती ते सुपूर्द केले. स्नेहालयचे अध्यक्ष संजय गूगले सरानी अर्चनाच्या मोठ्या मुलीचे येथून पुढील सर्व शिक्षणाची जवाबदारीही उचलली,  त्यानंतर बालभवन समन्वयक रजिया दफेदार यांनी Excise department मार्फत मिळालेलं मोठं शिधा किटसुद्धा ही अर्चनाताईला देऊ केलं. तिला खुपच आनंद झाला. "माझ्या लेकारांचा प्रवेश मी बालभवनमध्ये करणार आणि तुमच्या सारख घडविनार आहे" हे  वाक्य म्हणजे आमच्या कामाची फलश्रुति आम्ही समजतो. "दादा, ताई तुम्ही खूप चांगले आहात, तुम्हीच माझे खरे भावबंध आहात, माझ्या अनाथ पोरांची, लई दुवा लागेल तुम्हाला."    या सर्व प्रसंगाच्या दरम्यान एक वेगळीच चमक आणि धमक अर्चनाताईच्या डोळ्यात दिसली. कीतीही कठीण संकट आलं, कितीही मोठा प्रसंग बेतला तरी कदापी हार मानायची नाही."रडायचं नाही लढायचं" हा दृढ निश्चय दिसला.      सलाम त्या मातेला... सलाम तिच्या जिद्दीला!आणि सलाम तिच्या पोटी जन्म घेतलेल्या व कठीण प्रसंगातही तिची सावली बनून राहणाऱ्या तीन लेकरांना!     मला वि.वां ची कणा कवितेची ओळ आठवतेय... 

     आग माऊली पाहुणी आली,          

      होतं नव्हतं सगळं नेल, 

     मोडून पडला संसार तरी,               

     मोडला नाही कणा,

     पाठिवरती हात ठेवून,

     फक्त लढ म्हणा...    

        अर्चनाताईलाही गरज आहे फक्त लढ म्हणनाऱ्या ची. आणि ते काम बालभवन स्नेहालय कार्यकर्ते व दाते समर्थपणे पार पाडतील. यात तीळमात्र शंका नाही.

विक्रम भगत

शिक्षक,क्षितिज बालभवन, रामवाड़ी.

यह सुरज रोज आता है,नया सवेरा लिए. काश के इंसान को बात समझे....



      यह सुरज रोज आता है,नया सवेरा लिए.
      काश के इंसान को बात समझे....

मै अल्लाह पर ईमान रखता हूं,
तुम अपने ईश्वर को पूजते हो,
दुनिया चलाने वाला एक ही है,
ये दिलसे सब लोग मानते है,
फिर सोंचो तो जरा.....
कभी सूरज ने जात धर्म भेदकर रोशनी बाटी है ?
फिर इंसान इंसान में नफरते फैला रहा है क्यों ?
      "आज सुबह का लाली फैलाता सूरज किस किसने देखा है? चलो हाथ उपर करो!"
     भाई आज कीसने देखा ये बात कह रहा हू, ऐसा भी नही है के मै भी रोज सवेरे उठता हूँ. हा कभी कभी आँख लग जाती है,तो कभी कभी सवेरे उठने ने घंटा अधा घंटे की देरी हो जाती है.सुबह के सुरज की लाली देखकर हर किसीके चेहरे पर सुरज की लालीसी खुशी खुद ब खुद फैल ही जाती है.नये सवेरे के साथ नये दिनसे बहोत सारी उम्मीदे लिए उठता है.दिन की गुजरता है.फिर दुसरे दिन के सुरज आने का इंतजार रहता है.क्यो? सुरज रोज निकलता है,हम सब यही कहेते है.वह तो असल मे रोज हम सब की उम्मीद पूरा करने और फिक्र को खत्म करने  केलिए आता है.बिना किसीं मतलब, स्वार्थ, लालच के हमारी जिंदगी मे नई किरणे लिए,है ना!
     सुरज  ये अल्लाह की बहोत ही अजीम तोहाफा है. सारे दुनिया भर के इंसान मर्द हो या औरत,चरनेवाले चरिनदे हो, या उडणेवाले परिंदे,छोटी सी घास हो ,या बडे बडे पेड हर जानदार की जरूरत है सुरज.क्या इससे कोई थोडी इंकार कर सकता है! हम  ज्यादा गर्मी में भले ही छाँव में किसी पेड़ या ए सी कमरे में ठहर जाते है,मगर दिन वक्त से पहले ग़ुरूब(अस्त) हो जाये कोई भी नही चाहता.जब तक सूरज का उजाला होता है.जिस्म में एनर्जी भारी होती है.शाम के बाद लाइट की बिजली आँखो को मुंदने से रोकती नही.
     मैं जब जब सूरज को देखता हूँ ,तो बहोत मुतास्सिर, प्रेरित होता हूँ.सूरज जब हम सब केलिए रोज आता है,तो सूरज की किरणें दूर दूर पहुचती है.और किरणों का असर  होता है के जब तक सूरज रहता है अंधेरा छिपा ही रहता है.

   #सूरज को कभी हमने अमीर गरीब का फर्क करते हुए देखा है? अमीर तो अक्सर कमरे में बंद रहता है.गरीबों केलिए उजाला करता है के,ताकि वो मेहनत करे.आपना और परिवार का पेट भर सके.
     अमीर और गरीबी का कोई फर्क सूरज जानता ही नही. गरीब हो या अमीर तपती धूप का चटका सब को एकसा ही होता है.दिन में गरीब भी कुछ कमा लेता है और अमीर भी अपनी रईसी को बढ़ा लेता है.

   # सूरज जात पात कभी करते हुए किसीने देखा है.वो सुवर्णो को भी रोशनी देता है,पिछडो को भी रोशनी देता है. हिन्दू,मुस्लिम, सिख,ईसाई,पारसी,जैन,यहूदी, किसी को जात को बढा जानकर ज्यादा रोशनी देते देखा? या कम जाती का जानकार कम रोशनी दी है?
      सूरज कीसीभी इंसानी जातिभेद के चक्कर मे नही पड़ता.उसकी नजर में कोई छूत है ना अछूत है.कोई काला है ना गोरा.ना वर्णों के एतेबार से कोई भी क्रम है.ना वो जानता है के कोई मुख से पैदा हुआ ना कोई पैर से.वो हर एक को रोशनी देता है.जितनी चाहे वो लेलो.

     #सूरज की किरणें मंदिर के कलश भी पहुंचती है,मस्जिद के मिनारो पर भी पहुंचती है,गिरिजाघर के डोम पर भी पहुंचती है,अग्यारी भी पहुंचती है,बौद्ध मंदिर भी पहुंचती है दुनिया मे जितनी अलग अलग मजहबकी की इबादतगाह होती है.सब जगह सूरज की रोशनी बिना धर्म भेद करे पहुंचती है.
     सूरज की रोशनी को हमने कभी कीसीभी मजहबी इबादतगाहोसे किनारा करते नही पाया.कभी कम कभी ज्यादा रोशनी जाती धर्म की ऊंच नीचता से कहा नजर आती है.सूरज का एक ही काम सभी को रोशनी देना.

    #सूरज की रोशनी पाने के लिए घर के कुंडी के छोटे छोटे पौधे भी अपने को रोशनी की तरफ झुकते है.सूरज की रोशनी मिलते ही कुंडी के पौधे खिल जाते है.न पाने पर कुछ मुरझा जाते है.किसान की खेती में अच्छे अनाज की पैदावार के लिये सूरजकी जरूरत क्यो?
     सूरज की जरूरत पेड़ पौधोंको भी होती है.हम गर गौर से देखे तो घर की कुंडी में लगा हुआ पौधा हम उसे अच्छा खाद दे.हिफाजत करे पर गर उसे सूरज की रोशनी ना मिले तो, कुछ अकसा सा रह जाता है.मगर उसे सूरज की रोशनी मिले तो खिलखिला उठता है.अनाज की पैदावार सूरज की रोशनी
 से बढ जाती है.किसान की जिंदगी में खुशियां भर देता है.

     #मौसम कोई भी हो,सर्दी में इंसान खासतर सूरज की गर्मी का इंतजार करता है.बारिश के बरसते भी धूप का इंतजार रहता है.कडी गर्मी के बाद भी कोई दिन को वक्तसे पहले ढलना नही चाहता.
     सर्दिके मौसम में इंसान सूरज की गर्मी,बारिश के बाद निकले सूरज बच्चे से लेकर बूढे तक कि जिंदगी में खुशियां नायाब अहसास दिलाता है.जब तक दिन रहता है.उम्मीद बनी रहती है.इसलिए सख्त गर्मी के बावजूद वो वक्त से पहले दिन को ढालना कभी पसंद करता ही नही.
     #जिंदगी में बहोत सारी मुसीबते आती है,बहोत सारा नुकसान होता है ,हौसले पस्त होते है,अपने चल बसते है.गमगिन माहौल पैदा होता है.बड़े नुक़सानात कारोबार में उठाने पड़ते है.
      दिन के बदलते,नए दिन के सूरज के आते ही गमो को दूर करता है,अपनो के चल बसने को भुला देता है,नुकसान को नफे में बदल देता है. गमगीन माहौल को खुशियोसे बदल देता है.
      सूरज हिदायत है इंसान के लिए,वो पैगाम देता है अमीर अमीरी का गरूर ना करे,गरीब गरीबीसे हौसला पस्त ना करे,गम को लेकर ना बैठे,नुकसान का गम ना करे, कोई वर्ण से ,जातसे ,रंग काले या गोरे से बड़ा नही होता. आदमी बड़ा होता है अच्छे कर्म से.इंसान इंसानमें भेद ना करे.लोगोंमें खुशियां बाटते रहे.सूरज कडी सर्दी में अपने गर्मीको कायम रखता है.बारिश में घने बादलों अपने पीछे छुपाने बावजूद अपनी उजाला हम तक पहुँचाकर दिन निकलने का रुकावट दूर कर सफेदी फैलाकर उसके आने का अहसास कराता है. सूरज अपना अच्छा कर्म बिना किसी मतलब के करता रहता है. हर रोज हर दिन रोशनी लिए,नया सवेरा लिए.....

         (अफ़ज़ल सय्यद,अहमदनगर)
         bjsmindia@gmail. com

मुस्लिम व्यक्तीकडून किराणा सामानाची डिलिव्हरी घेण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीस अटक व जामिन वर सुटका




मुस्लिम व्यक्तीकडून किराणा सामानाची डिलिव्हरी घेण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीस अटक व सुटका 

मुंबई: मुस्लिम व्यक्तीकडून किराणा सामानाची डिलिव्हरी घेण्यास नकार देणाऱ्या ठाणे येथील काशिमिरा परिसरातील गजानन चतुर्वेदी,५१ वर्षीय व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. ऑन लाइन ऑर्डर केलेल्या किराणा सामनाची डिलिव्हरी करण्यास आलेल्या उस्मान बरकत पटेल 32 वर्षीय व्यक्तीकडून पार्सल घेण्यास या व्यक्तीने नकार दिला. ही घटना ठाणे येथील काशमीरा परिसर येथून समोर येत आहे. डिलिव्हरी घेऊन आलेल्या व्यक्तीला नाव विचारण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी डिलिव्हरी घेण्यास नकार दिला. यावर आश्चर्यचकीत झालेल्या डिलिव्हरी बॉयने पुढील संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. या घटनेबद्दल डिलिव्हरी बॉयने त्याच्या कुटुंबियांना सांगितले असता त्यांनी पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला.याबद्दल बोलताना सामान डिलिव्हर करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, "कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मी बाहेर पडत असल्याने माझ्या मुलांसह कुटुंबिय चिंतेत असतात. तसंच मुंबई हे कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट आहे. त्यामुळे काळजी अधिकच वाढते. मात्र संपूर्ण देश कोरोना व्हायरस संकटाशी झुंजत असताना काहीजण अजूनही धर्मांच्या बंधनात अडकले आहेत."अशा प्रकारची ही पहिलीच घटना नसून यापूर्वी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी एका हिंदू नसलेल्या व्यक्तीकडून ऑर्डर नाकारल्याचे एका व्यक्तीने ट्विटरवर लिहिले होते. तसंच मला रिफंडही नको असे त्याचे म्हणणे होते. तो डिलिव्हरी बॉय झोमॅटो कंपनीचा असल्यानेअन्नाला धर्म नसतो असे उत्तर झोमॅटो कडून देण्यात आले होते.
उस्मान पटेल यांनी पुलिस स्टेशन येथे चतुर्वेदी यांच्या विरोधात वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांचे कड़े तकरार दाखल केली.भाद वि कलम २९५ अ(धार्मिक भावना दुखविने) अन्वये गुन्हा नोदविंला.१५ हजार रुपयाचे जामिनवर सेशनकोर्टाने सुटका केली.

Wednesday, April 22, 2020

कारण संकटसमयी जातीचे नव्हे तर माणुसकीचे नाते कामाला येते...


#जात हा केवळ एक #अपघात आहे त्याबद्दल कधीच गर्व बाळगु नका, कारण संकटसमयी जातीचे नव्हे तर #माणुसकीचे_नाते कामाला येते...


    20 एप्रिल रोजी  बैलगाडी घेऊन साखर कारखान्यावरुन स्वतःच्या गावी निघालेल्या ऊसतोड मजूर पंढरीनाथ सर्जेराव साळवे मु. रसुलाबाद पोस्ट ,चकलांबा ता. गेवराई जि. बीड व ज्ञानेश्वर ढोणे रा. कासारवाडी ता. गेवराई जिल्हा बीड हे गावाकडे चालले होते. साळवे यांच्या गाडीला 20 एप्रिलला पहाटे भुते टाकळी जवळ ता. पाथर्डी जि. अहमदनगर येथे एका अज्ञात वाहनाने मागून धडक दिली ,त्यात त्याची बैलगाडी चकनाचूर झाली ,संसार रस्त्यावरती विखुरला गेला ,तो स्वतःही जबर जखमी झाला.याच्या ह्या झालेल्या नुसकानीसाठी कुणी आर्थिक मदत करणार आहे का?त्याला भेटून कुणी धीर देणार आहे का ?

   सहामहिने हाडाची काडकरून ऊसतोडल्यावर कसे बसे चार पैसे त्याच्या पदरात पडतात ,त्यात अस काही झालं की त्यांने काय करावे? हंगाम संपल्यावर साखर कारखान्याने कामगारांना घरपोहच करावं असा नियम असतांना हा मजूर बैलगाडीने पायी का निघला ,हा प्रश्न अनुत्तरीत आहे , त्यांच्या ताब्यात असत़ाना कामगारांची हेळसांड करणारे साखर कारखाने यांच्यासाठी आता काय करणार ?ते जबाबदार झटकून मोकळे होणार ,
        सर्वप्रथम सोशल मिडीयावर माझे मित्र लक्ष्मण खेडकर सरांनी या आपदाग्रस्त कुटुंबियांची व्यथा मांडली. त्यांची पोस्ट वा-यासारखी व्हायरल झाली. खासरे डाँट काँम सारख्या प्रसिद्ध पेजवरही ही पोस्ट गेली. शिरुर कासारचे माझे मित्र अविनाश सानप यांनीही या कुटुंबियांच्या मदतीसाठी मित्रपरिवाराला आवाहन केले. त्यांच्या माध्यमातुन थोडीफार मदत गोळा झाली. चकलांब्याचे माझे मित्र सामाजिक कार्यकर्ते अशोक गुंजाळ यांना ही बातमी समजताच त्यांनी धनंजय मुंडेंना फोन करुन या कुटुंबासाठी मदत मागितली. प्रशासकिय यंत्रणेला व गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडीत यांनाही या घटनेविषयी माहिती दिली. मदतीचे आश्वासन मिळाले आहे बघुया काय होतय ते.
       चकलांब्याचेच माझे मित्र कैलाश शिंदे यांनीही सुरेश धस यांच्याशी संपर्क साधुन या संकटात सापडलेल्या कुटुंबियांसाठी मदत मागितली. सचिन खेडकर कॉम्रेड भैरवनाथ वाकळे ज्ञानेक्ष्वर मोहनराव लघाने तुमच्यामुळेही या कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचत आहे. आज अशोकराव गुंजाळ त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तुंची व्यवस्था करत आहेत.अविनाश सानप हे ही मदतीसाठी तत्पर आहेत....... मित्रांनो सरकारी मदत त्यांना मिळेल तेव्हा मिळेल, आश्वासने हवेत विरतात कि काय माहित? परंतु तुम्ही सर्वांनी मिळुन संकटात सापडलेल्या कुटुंबाला जो मदतीचा हात देऊन माणुसकीचा धर्म निभावलात याचा मला सार्थ अभिमान आहे......तुमच्या या कार्याला माझा सलाम, मी तुमचा मित्र आहे ही भावना खुपच सुखावह आहे.... 💞💞💕
                                                       
                                                         
                                                           एस मुन्ना
                                                    बोधेगाव,ता.शेवगाव,
                                                    जिल्हा- अहमदनगर

*"घर से मस्जिद बहोत दूर है मगर, चलो किसी जरूरतमंद को ही हसा दे"....*



*"घर से मस्जिद बहोत दूर है मगर, चलो किसी जरूरतमंद को ही हसा दे"....* 

               परिस्थिती कोणतीही असो, ऊन असो, पाऊस असो, महामारी असो किंवा कर्फ्यू असो पोटाची आग विझवावीच लागते. अशा परिस्थितीत मला कुठून जेवण भेटेल का? कोणी मला खायला तुकडा देईल का? आता तर बीपीच्या त्रासाने सारखीच भूक लागते, घरात जेवढे होते, ते पण संपले ,भूक सहन होत नाही, हात थरथर कापतात. उठता येत नाही व बसताही येत नाही, कोणतेच काम आता होत नाही. अश्या परिस्थितीत आजीबाई सदर बाजार भिंगार येथील छोट्याशा मातीच्या घरात राहते, त्यांच्या जवळच आमच्या  बालभवनच्या शिक्षिका गुलनाज मैडम राहतात, त्यांना आजीची वाईट परिस्थिती लक्षात आली. आजीला दोन मुले, सुन, व नातवंडे, सर्व अजमेरला नातवाच्या लग्नासाठी फेब्रुवारीच्या 25 तारखेला गेलेली. आम्ही लवकर येतो 15 एक दिवसात म्हणून.घरात 64 वर्षांची विधवा म्हातारी शिवबाईला एकटीच सोडून. तिला बरोबर घेऊन जावे तर त्यांच्याकडे तिकिटासाठी पुरेशे पैसे नाही.मुलाचा घरांना रंगकाम करण्याचा छोटासा व्यवसाय. मुलाला देखील वाटले नाही की आईला एकटीला कसे सोडून जावे. कोणाच्या भरवश्यावर जावे. पण अचानक 'कोरोना' या जैविक महामारीने आपले पाय या जगात असे पसरले की सर्व येण्या- जाण्याची साधने बंद झाली.दोन्ही मुले अजमेरला अटकली. म्हातारी एवढ्याशा चार भिंतीच्या घरात गेल्या दीड महिन्यापासून एकटीच. देणारे मायेचे हात काहीतरी उलट सुलट म्हातारीला देत. परंतु आजूबाजूच्या लोकांची परिस्थिती देखील तशीच बेताची. देणारे कधी पर्यंत देणार. नंतर आजी लोकांच्या दारोदार जेवण मागण्यांसाठी हिंडू लागली. बीपीच्या गोळ्या संपल्या, जवळ एक दमडीही नाही. परंतु ते म्हणतात ना, "जाको राखे साईया  मार सकेना कोई" आम्हाला या आजीची रोजची परिस्थिती पहावेना. आम्ही 'सहयोग किट' साठी आजीचं नाव सुचवलं. आजीच्या घरी जाऊन तिलाही सहयोग किट पोहच केलं. जेणेकरून ती चुलीवर दोन वेळेस काहीतरी करून स्वतःच्या पोटाची खळगी तरी भरेल. आमच्या सर्व स्टाफने आपसात वर्गणी गोळा करून आजीला महिनाभर पुरेल ऐवढ्या बीपीच्या गोळ्याही आजीला घेऊन दिल्या. ते किट व औषधे पाहून तिचे ऊर भरून आले, पोटाचा मुलगा जरी जवळ नसला तरीही तुम्ही माझे मुलं बनून देवासारखे धावत आलात, हे ऋण मी कसे फेडणार, देव तुम्हांला भरभरून देवो असा आशीर्वाद तिने आम्हाला दिले. आजीबाईच्या चेहर्‍यावरच आनंद व समाधान पाहून आम्हाला पण खूप बरे वाटले. आपण करत असलेल्या कामाबद्दल खूप गर्व वाटले...यावेळी एक शायरी आठवते, "घर से मस्जिद बहोत दूर है मगर, चलो किसी जरूरतमंद को ही हसा दे". कोरोना महामारीच्या लॉक डाउन मधे अनेक मदतीचे हाथ गराजू लोकांपर्यंत पोहचत आहे.त्यात आमचाही खारीचा वाटा आहे,एक मात्र निश्चित आम्हांला रोज किती तरी दुवा नकळत मिळतात हेच आमचे भाग्य....

निलोफर शेख
समन्वयक
ऊर्जा बालभवन भिंगार....